मानवाधिकारांबदल जनजागृती होणे महत्त्वाचे- अँड. सुदर्शन गिरसागर
मालवण दि प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र संघाने मानवी हक्क आयोगाची स्थापना केली असून संयुक्त राष्ट्र संघात भारत देश हा सदस्य असल्याने भारतात आयोगाने जे ३० मानवाधिकार निर्माण केले आहेत. ते भारतीयांवर बंधनकारक आहेत मात्र दुर्दैवाने या मानवाधिकारांबद्दल सामान्य माणसांमध्ये माहितीचा अभाव दिसून येतो. यासाठी मानवाधिकारांबद्दल जनजागृती होणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन मालवणचे सुप्रसिद्ध वकील ऍड. सुदर्शन…
