आचरा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला जीवरक्षकाकडून जीवदान

*💫मालवण दि.२१-:* आचरा येथील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद घेणाऱ्या दोन पर्यटकांपैकी एक पर्यटक पाण्यात काही अंतरावर गेल्यावर बुडू लागल्याने किनाऱ्यावर आचरा ग्रामपंचायती मार्फत तैनात असलेल्या अक्षय वाडेकर या जीवरक्षकाने तात्काळ समुद्रात धाव घेऊन बुडत असलेल्या पर्यटकास वाचवत जीवदान दिले. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. दिवाळी सुट्टीपासून मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असून समुद्र किनारे…

Read More

मालवणात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असताना जिल्हा व नगरपालिका प्रशासन झोपेत

मालवणात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती असताना जिल्हा व नगरपालिका प्रशासन झोपेत *💫मालवण दि.२१-:* मालवणात यापूर्वी कोरोना रुग्ण संख्या कमी झालेली असताना दिवाळी सुट्टी पासून मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून विनामास्क फिरणाऱ्या पर्यटकांमुळे मालवणात कोरोनाचा धोका अधिक वाढू शकतो. मात्र केवळ स्थानिक नागरिकांवर कारवाई करणारे जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासन झोपी गेले असून…

Read More

विजयदुर्ग बंदर जेटी विकासाचे कामला स्थगिती..!!

मस्त मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यकारी अभियंता यांचे आदेश ; तक्रारदाराच्या आडमुठे धोरणामुळे स्थानिक मच्छिमार, नागरिकांचे होणार नुकसान.. कणकवली दि.२१ नोव्हेंबर भारतातील सर्वात खोल असलेले विजयदुर्ग बंदर विकासासाठी १० कोटींचा निधी देत २०१९ ला मंजूरी देण्यात आली होती.अखेर एका तक्रारदाराच्या आडमुठे धोरणामुळे शेकडो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या बंदर विकसित कामाला स्थगिती मिळाल्याने स्थानिक मच्छिमार, नागरिकांचे…

Read More

तीन पक्षाच्या सरकारमध्ये सगळा सावळा गोंधळ- राजन तेली….

पोलिसांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही;जिल्हात आमचीच सत्ता हे पोलिसांनी विसरु नये *💫कणकवली दि.२१-:* वीज बिल माफीची घोषणा करुन दुप्पट बिले दिली गेली.लोकांना शिवसेनेला निवडून दिल्याची चूक कळलेली आहे.भाजपा सरकारच्या काळातील वीज थकबाकी कळायला वर्ष लागले काय ? हे सरकार वर्षभर झोपले होते का ? राज्यातील तीन पक्षाच्या सरकार मध्ये जो सावळा गोंधळ सुरु आहे….

Read More

भरधाव रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू…

महिलेच्या शरीराचे झालेले तुकडे तुकडे; घटनास्थळी पोलिसांनी केला पंचनामा कणकवली दि.२१-:* कोकण रेल्वेच्या धडकेने अनोळखी महिलेचा मृत्यू झाला आहे. हुंबरठ बौद्धवाडी नजीकच्या रेल्वे ट्रॅकवर शनिवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हा अपघात घडला. रेल्वे पोलीस बलाचे जवान पाटील यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दुर्घटनेची माहिती दिली. त्यानुसार एपीआय सागर खंडागळे , पीएसआय अनमोल रावराणे , महिला पोलीस…

Read More

माजी खासदार नीलेश राणे यांनी केले संजू परब यांचे सांत्वन

सावंतवाडी : संजू परब यांच्या वडिलांचे निधन झाल्याने माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी आज संजू परब यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Read More

जिल्ह्यात एकूण ४ हजार ८३९ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या१७१;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.२१-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 839 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 171 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 31 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read More

कुडाळ बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

७० रक्तदात्यांनी केले रक्तदान *💫कुडाळ दि.२१-:* बाजारपेठ मित्रमंडळ,कुडाळ आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७० रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले.जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने बाजारपेठ मित्रमंडळाने येथील श्री देव मारूती मंदिर नजिकच्या धर्मशाळा येथे शनिवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, अभय शिरसाट, मंदार शिरसाट,…

Read More

शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर शासनाने फेरविचार करावा…

आरोग्य सभापती अँड.परिमल नाईक *💫सावंतवाडी दि.२१-:* सतत वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय हा मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आत्मघातकी ठरू शकतो त्यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याच्या संदर्भात फेरविचार करावा असे मत सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक व्यक्त केले आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यावर सगळ्यांचेच एकमत असले तरी दिवाळीनंतर कोरोनाचा…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा पर्यटनाला परवानगी

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मागणीला यश *💫कणकवली दि.२१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा पर्यटनाला शासनाने परवानगी दिली आहे. तशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. जलक्रीडा पर्यटनाला परवानगी देण्याबाबत मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी मागणी केली होती. जलक्रीडा पर्यटनास परवानगी दिल्याने उपरकर यांच्या मागणीला यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हे जलक्रीडा पर्यटनामुळे मोठ्या…

Read More
You cannot copy content of this page