महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वामुळे मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकत राहिला…
डॉ. ज्योती तोरसकर:श्री शिवाजी वाचन मंदिरच्या व्याख्यानमालेत डॉ. ज्योती तोरसकर यांचे प्रभावी विवेचन संपन्न.. ⚡मालवण ता.१९-:छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्यावर जेव्हा मोगलांचे सर्वात मोठे संकट आले तेव्हा महाराणी ताराराणी यांनी आपल्या अजोड शौर्याने, धैर्याने स्वराज्याची धुरा सांभाळली. छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्यावर निराशेचे ढग होते तेव्हा ज्या स्वराज्याच्या ढाल बनून…
