कणकवलीला शांतता हवी ; विकासासाठी सर्वजण एकत्र या…
“आजपासून प्रत्येकजण संदेश पारकर आहे!”,आमदार निलेश राणेंची गर्जना.. कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय नेते एका मंचावर येण्यामागे कारण म्हणजे शहरासमोरील प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवणे आणि विकासाला गती देणे, असे मत शिवसेना (शिंदेगट) कुडाळ – मालवण चे आमदार आणि स्टार प्रचारक आ. निलेश राणे यांनी व्यक्त केले. कणकवली शहर राजकारणातील “नाक” असून आज शहराला स्थिरता…
