Headlines

रस्त्यात मिळालेली पर्स केली परत

वाहतूक पोलीस आबा पिरणकर व सुनील नाईक यांनी जपली माणुसकी *⚡सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडी शहरातील आरपीडी हायस्कूल समोर चार दिवसापूर्वी रस्त्यावर बाजारात आलेल्या पादचारी दोन महिलांना पर्स आढळून आली होती. ती पर्स वाहतूक पोलीस आबा पिळणकर त्यांच्याकडे त्याने सुपूर्त केली होती. आबा पिरणकर व सावंतवाडी वाहतूक पोलीस सुनील नाईक यांनी पर्स मध्ये असलेले बँकेचे पासबुक वरून…

Read More

सोनूर्ली येथे माउली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नुतनीकरणाचा शुभारंभ

*⚡सावंतवाडी ता.१२-:* तालुक्‍यातील सोनुर्ली येथील श्रीदेवी माउली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा गावचे प्रमुख मानकरी राजेंद्र उर्फ राजू गावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी देवस्थान कमिटीचे बाळा गावकर व ग्रामस्थ उपस्थित होते. सोनुर्ली श्री देवी माऊली देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते, देवी माऊली ची जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध…

Read More

कोकण रेल्वे कर्मचारी व आम्ही कणकवलीकरतर्फे मधू दंडवते यांचा स्मृतिदिन

*⚡कणकवली ता.१२-:* सुयोग्य दळणवळण यातूनच विकास साधणे शक्य आहे” हे ओळखूनच कोकण सारख्या मागास भागात लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेची उभारणी केली असे प्रतिपादन कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले. कोकण रेल्वे कर्मचारी आणि आम्ही कणकवलीकर यांच्यावतीने कणकवली रेल्वे स्टेशन येथे संपन्न झालेल्या मधु दंडवते यांच्या सोळाव्या स्मृतिदिनी कणकवली प्रांताधिकारी वैशाली…

Read More

चिपी विमानतळ तिकीटवर मुंबई – चिपी किंवा मुंबई – वेंगुर्ला उल्लेख करून त्या गावाला बहुमान द्या…

युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट यांची खासदार राऊत यांच्याकडे मागणी… वेंगुर्ले: चिपी विमानतळावर सेवा देणाऱ्या एअर इंडीया कंपनीच्या विमान तिकीटावर मुंबई- मालवण (सिंधुदुर्ग) असा उल्लेख करण्यात येत आहे. तरी या विमानतळासाठी अनेक गोष्टींचा त्याग करणाऱ्या चिपी गावातील ग्रामस्थांना त्यांनी केलेल्या कार्याचा अभिमान वाटावा यासाठी एअर इंडीया कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधून विमान तिकीटावरील नाव मुंबई-चिपी (सिंधुदुर्ग)…

Read More

सावंतवाडी नगरपरिषदेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविणार

आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती *⚡सावंतवाडी ता.१२ विनय वाडकर-:* सावंतवाडी नगरपालिकेची आगामी निवडणूक ही महाविकास आघाडी सरकार म्हणूनच लढवली जाणार आहे. आपण महाविकास आघाडीचा धर्म पाळला असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ला सोबत घेऊनच लढणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, गेल्या दोन…

Read More

मी आणलेल्या निधीतूनच टक्केवारी घेतात आणि माझ्यावरच टीका करतात

आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत टीका *⚡सावंतवाडी ता.१२-:* मी आणलेल्या निधीतून काम सुरू आहे. मी आणलेलला निधीतून टक्केवारी घेतात आणि माझ्यावरच टिका करतात असा आरोप आमदार दिपक केसरकर यांनी आज येथील आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

Read More

दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन क्रेडिट घेण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील रस्ते पहा…

आमदार दीपक केसरकर यांचे नितेश राणेंवर टीका *⚡सावंतवाडी ता.१२-:* तालुक्यातील रस्त्याची कामे पावसामुळे अडकली होती. परंतु, आता पाऊस गेल्याने अडकलेली रस्त्याची कामे सुरू झाली आहेत. अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांनी माझ्या मतदार संघात येऊन रस्ते पाहण्यापेक्षा स्वतःचा मतदार संघातील रस्ते पहावेत…

Read More

राष्ट्रवादीच्या अफरोज राजगुरू यांनी घेतली सेनेच्या अप्पा पराडकर यांची भेट

निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भेटीला आलेय महत्व *⚡सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडीच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादीच्या नेत्या अफरोज राजगुरू यांनी मुंबई येथे जाऊन शिवसेनेचे कामगार नेते अप्पा पराडकर यांची सदिच्छा भेट घेतली आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय वर्तुळात चर्चचा विषय ठरत आहे. अफरोज राजगुरू या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय नेत्या असून, सावंतवाडीच्या माजी नगरसेविका आहेत. मात्र…

Read More

*प्रा.रुपेश पाटील यांच्या शोध निबंधाची निवड आंतरराष्ट्रीय संशोधन ग्रंथात-

*⚡सावंतवाडी ता.१२-:* आजगाव येथील प्रा.रुपेश पाटील यांनी लिहिलेल्या ‘वर्तमानातील संत साहित्याची उपयोग्यता’ या शोधनिबंधाची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोध ग्रंथात झाली आहे. विश्व हिंदी संघठन, नवी दिल्ली यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणाऱ्या ‘शोध ऋतू’ या संशोधन ग्रंथात प्रा.पाटील यांनी लिहिलेल्या शोध ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. प्रा.रुपेश पाटील यांनी आपल्या शोध निबंधात संत साहित्याचा आजच्या…

Read More

बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे पीएफधारक हक्काच्या पैशांपासून वंचित

शिक्षक भारती आंदोलनाच्या तयारीत *⚡कणकवली ता.१२-:* राज्यभर बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे पीए धारक त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित आहेत. त्यासाठी आम. कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव यांना पत्रं पाठवण्यात आली आहेत. लवकरच आम. कपिल पाटील स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊनही…

Read More
You cannot copy content of this page