जिंकणं नव्हे, आत्मविश्वास राखणं हेच खरं यश
विशाल परब: नरकासुर स्पर्धेला दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.१९-: “स्पर्धेमध्ये जिंकणं किंवा हरवणं महत्त्वाचं नाही; सहभागी होऊन आत्मविश्वास राखणं हेच खरं यश आहे,” असे मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे आयोजित नरकासुर स्पर्धा कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी त्यांनी तरुणांमध्ये सकारात्मकता व आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य भारतीय जनता पक्ष सातत्याने करत…
