गिरप आणि टीमचा परिपाठ सर्वांसाठी आदर्शवत – अॅड.देवदत्त परुळेकर
वेंगुर्ला प्रतिनिधी – शहरातील विकास कामात राजकारण आणू नये हा दिलीप गिरप आणि त्यांच्या टीमने घालून दिलेला परिपाठ सर्वांसाठी आदर्शवत आहे. चांगल्या लोकांनी राजकारणात राहिले तरच नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास होऊ शकेल. शहराच्या वैभवात भर घालणा-या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंची देखभाल आणि देखरेख होणे तितकेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक अॅड.देवदत्त परुळेकर यांनी केले. वेंगुर्ल्याचे…
