निबंध स्पर्धेत यशश्री केरकरचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये अणसूर-पाल हायस्कूलची विद्यार्थीनी कु. यशश्री चंद्रकांत केरकर (इ.दहावी) हिने निबंध स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकाविला. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page