प्रशासकीय अनास्थेमुळेच जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय उध्वस्त – बाबा मोंडकर
मालवण ता.०१-:* एका बोट दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील सागरी पर्यटन पूर्णपणे बंद ठेवण्याचा घाट स्थानिक प्रशासनाने घातला आहे. प्रशासकीय अनास्थेमुळेच जिल्ह्यात तेजीत चाललेला पर्यटन व्यवसाय उध्वस्त झाला असून याचं मानसिकतेमुळे स्थानिक भूमिपुत्र अनधिकृत जलक्रीडा व्यवसाय करण्यास मजबूर आहेत, अशी टीका जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय हा पूर्ण पणे…
