शासकीय कारभार “सिंधुदुर्गनगरी” पत्त्यावर सुरू करा
रानबांबुळी ग्रामस्थांची मागणी:जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन सिंधुदुर्गनगरी ता १७ओरोस, रानबांबुळी आणि अणाव या गावांचा काही भाग घेवून शासनाने सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण स्थापन केले आहे. तसेच या हद्दीत येणाऱ्या कार्यालय व अन्य आस्थापनांचे पत्ते बदलण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक ही काढले आहे. मात्र असे असतानाही काही कार्यालयांच्या आणि बस व रिक्षा स्टँड च्या पत्यात कोणताही बदल झालेला नाही. याबाबत…
