Headlines

भाजप भटके-विमुक्त आघाडीच्या मालवण शहर अध्यक्षपदी अशोक मोहिते

मालवण (प्रतिनिधी) भाजपच्या भटके-विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार निलेश राणे व सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शना नुसार सिंधुदुर्ग जिल्हा भाजप भटके-विमुक्त आघाडीच्या मालवण शहर मंडल अध्यक्ष पदी मालवण तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक अशोक मोहिते यांची निवड करण्यात आली. मालवण येथील भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष…

Read More

मालवण मधील निराधार व्यक्तीला अमेय देसाई यांनी मिळवून दिला अनाव अनाथाश्रमचा आधार…

मालवण (प्रतिनिधी) मालवण बाजारपेठेतील एकाकी जीवन व्यतीत करणारे वृद्ध व्यक्ती अरविंद रामचंद्र पोरे यांची मालवण मधील युवा सामाजिक कार्यकर्ते अमेय देसाई यांनी मित्र मंडळींच्या सहकार्याने अणाव अनाथाश्रमात व्यवस्था करून हक्काचा निवारा मिळवून देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. मालवण बाजारपेठ येथील वृद्ध रहिवासी अरविंद रामचंद्र पोरे हे एकटेच आपले जीवन व्यतीत करीत होते. ते एकेकाळी…

Read More

प्रसाद राणे यांना गुरुसेवा
सन्मान पुरस्कार प्रदान

⚡कणकवली ता.१२-:शालेय शिक्षणमंत्री नाम.दीपक केसरकर यांच्या हस्ते विद्यामंदिर हायस्कूलचेकलाशिक्षक प्रसाद राणे यांना गुरुसेवा सन्मान पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.प्रसाद राणे हे गेली २० वर्षे विद्यामंदिर हायस्कूलमध्ये कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांकरिता ते सतत विविध उपक्रम राबवित असतात. त्यांचे अनेक विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धांमध्ये जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. याशिवाय सामाजिक पातळीवर लगद्यापासून पर्यावरणपूरक…

Read More

उंबर्डेतील इयत्ता नवित शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

⚡वैभववाडी ता.१२-: तालुक्यातील उंबर्डे मेहबुबनगर येथील शहीदराज नियाज फरास, वय १४ या इयत्ता नवित शिकणाऱ्या मुलाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. मामाच्या घरी विजेचे बटण सुरू करीत असताना रविवारी (दि.११ )रात्री ८ वा.हा प्रकार घडला. कणकवली येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. शहीदराज हा रविवारी सायंकाळी येथील मशिदीत नमाज पडून मामाच्या घरी काही…

Read More

उत्तम फोंडेकर यांचा ना. केसरकर यांच्यातर्फे सन्मान

⚡मालवण ता.१२-:मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील आंबा व्यावसायिक यांना नुकताच विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यावतीने देण्यात येणारा राष्ट्रीय पातळीवरील ऍग्रो आयडॉल पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्याकडून फोंडेकर यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ना. दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयात आयोजित गुरुसेवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात उत्तम…

Read More

शैक्षणिक प्रगतीवर गावाचा विकास अवलंबून

गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांचे प्रतिपादन वैभववाडी संजय शेळकेशिक्षण घेत असताना व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांनी घेतले पाहिजे. शैक्षणिक प्रगतीवरच गावचा विकास अवलंबून असतो. प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मियतेने शिकले पाहिजे. नवनवीन प्रयोग, संशोधन केले पाहिजे. ध्येय निश्चिती बरोबर मी शिस्तप्रिय नागरिक जे बनणार असा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे. असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी…

Read More

पुतळा जाळत मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

⚡कणकवली ता.१२-:उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून मारण्याची धमकी देणाऱ्या ग्रीन रिफायनरी विरोधक आप्पा जोशी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी फिर्याद दिली असून दाखल फिर्यादीनुसार शिंदे गटाचे कार्यकर्ते शेखर राणे, बाळू पारकर, सुनील पारकर, भूषण परुळेकर, दामू…

Read More

दिविजा वृध्दाश्रम असलदे, येथे रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड कडून व्हील चेअर प्रदान

⚡देवगड ता.१२-: असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड ह्यांच्या तर्फे व्हील चेअर प्रदान कार्यक्रम प्रेसिडेंट श्रीपाद पारकर , खजिनदार गौरव पारकर तसेच रो. दयानंद पाटील, रो. विजय बांदिवडेकर आणि रो. अनिल गांधी ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.ह्या वेळी संस्थे तर्फे रोटरी क्लब ऑफ मंगो सिटी देवगड चे आभार मानण्यात आले.

Read More

न्हावेली – निगुर्णवाडी येथील अनंत मेस्री यांचे निधन

⚡सावंतवाडी ता.१२- : न्हावेली – निगुर्णवाडी येथील रहिवासी अनंत लक्ष्मण मेस्री (७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच अनिता मेस्री यांचे ते पती होत.

Read More

आपल्यातील कवी – लेखकाला वाव दिला पाहिजे – डॉ. महेश केळुसकर

⚡मालवण ता.१३-: कल्पना आणि वास्तव यांचे मिश्रण करून लिहिणे म्हणजेच लेखक व कवी बनणे होय. लेखक, कवी यांनी वास्तवात जे घडते त्यावर लिहिणे महत्वाचे आहे. आपल्या प्रत्येकामध्ये लेखक किंवा कवी दडलेला असतो, त्याला वाव दिला पाहिजे असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. महेश केळुसकर यांनी येथे बोलताना केले. बॅ.नाथ पै सेवांगण मालवण आणि स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय यांच्या…

Read More
You cannot copy content of this page