शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे काळाची गरज…
कृषी पर्यवेक्षक योगेश देशमाने यांचे प्रतिपादन वैभववाडी संजय शेळकेरासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील जिवाणू ,पोषक घटक नष्ट होत असल्यामुळे जमीन नापीक झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन कृषी पर्यवेक्षक योगेश देशमाने यांनी केले.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नावळे ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सौ…
