शेतकऱ्यांना वाचविनाऱ्या कारखान्यांना मदत करण्याचे जिल्हा बँकेचे धोरण
अध्यक्ष मनीष दळवी यांचे चंदगड हलकर्णी येथे वक्तव्य ⚡ओरोस ता.१४-: उस पीक शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर तेथील कारखानदारीला आपण हात दिला पाहिजे. आपला केंद्रबिंदू हा शेतकरी आहे आणि आम्ही शेतकरी केंद्र बिंदू मानून काम करतो. जिल्हा बँकेचे कारखान्यामधील फायनान्स मधलं जे यश आहे ते त्यामुळेच आहे. आम्ही पक्ष.. नेता कोण.. नेतृत्व कोणाचे आहे ते…
