Headlines

विनायक राऊत यांच्यामुळे कडवट शिवसैनिकांना वेगळा मार्ग पत्करावा लागला

शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांचा आरोप सिंधुदुर्गनगरी ता ०४खासदार विनायक राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन कान फुकण्याचे व दुसऱ्या बाबत गैरसमज पसरवण्याचे काम केले. त्यांना स्वतःला क्रेडिट घेण्याचे व्यसनच जडले आहे. त्यामुळे माझ्यासारख्या ३६ वर्षे शिवसेना वाढविण्यासाठी काम करणाऱ्या कडवट शिवसैनिकाला अन्य मार्ग शोधावा लागला. खासदार राऊत हे २०१९ च्या निवडणुकीत युतीच्या जोरावर निवडून आले….

Read More

ज्येष्ठ वारकरी विजय गुरव यांना सकलसंत गाथेची भेट

⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला शहरातील ज्येष्ठ वारकरी तसेच श्री रामेश्वर भजन मंडळाचे बुवा विजय गुरव यांना कार्तिक एकादशीनिमित्त भुजनागवाडी भजन मंडळातर्फे विविध अभंगांचा समावेश असलेल्या ‘सकलसंत गाथा‘ या पुस्तकेची प्रत भेट देऊन सन्मान करण्यात आाला.

Read More

सुरपस्टार अभिनेते अमिताब बच्चन यांनी चाखला कोकणचा मेवा

वेंगुर्ल्यातील नर्मदा कॅश्यूच्या काजू लाडवांची भेट ⚡वेंगुर्ला ता.०४-: सुरपस्टार अभिनेते अमिताब बच्चन यांना कोकणचा मेवा म्हणून वेंगुर्ला येथील प्रसिद्ध नर्मदा कॅश्यूचे इंडस्ट्रीजचे स्वादिष्ट लाडू भेट देण्यात आले. सौ.सुचित्रा मंदार तोरणे हिने दिलेल्या काजू लाडवांचा आस्वाद घेत अमिताब बच्चन यांनी या उत्कृष्ट उत्पादनाबद्दल गौरवोद्गार काढले.

Read More

आंगणेवाडी भराडी मंदिर परिसराचा सुरू आहे कायापालट

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विशेष लक्ष;आंगणेवाडी मुंबई विकास मंडळ अध्यक्ष, कार्यवाह यांनी मानले आभार मालवण (प्रतिनिधी) कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवी मंदिर परिसर व संपूर्ण आंगणेवाडीचा नागरी सुविधा आणि शाश्वत विकास कामांद्वारे कायापालट होत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः लक्ष घातले असून आंगणेवाडीत…

Read More

जिल्ह्यात मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी

रविकिरण तोरसकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ⚡मालवण ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यशेतीचा व्यवसाय आज प्राथमिक स्वरूपात आहे. भविष्यात मत्स्य शेती मधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती तसेच मत्स्य शेतकरी यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन बैठकीमध्ये जिल्ह्यातील मत्स्य शेतीला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटनेचे समनव्यक रविकिरण…

Read More

अडीज वर्षातील अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा

जिल्हा नियोजनसाठी वाढीव निधी आणुया;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा नियोजन सभेत आवाहन ओरोस ता ०४-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा नियोजन आराखडा २५० कोटींचा असणे आवश्यक होते. मात्र, तो १८५ कोटींवर थांबला आहे. त्यामुळे किमान ६८ कोटींची वाढ करून तो २२५ कोटींचा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपण पालकमंत्री असताना…

Read More

रेमिडी सोल्युशनमुळे ग्रामीण रुग्णांना मिळेल संजीवनी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास;माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात केला शुभारंभ ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: टेलिमेडिसिनच्या माध्यमातून आजपासून सुरू करण्यात आलेल्या रेमिडी सोल्युशन किटच्या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना संजीवनी मिळेल. तसेच या नवीन सुविधेचा प्रचार आणि प्रसार करून सर्वसामान्यामध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज केले. राज्यातील गोरगरिब जनतेला…

Read More

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन कणकवलीचे काम कौतुकास्पद :प्रकाश दळवी

⚡कणकवली ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा कणकवलीची सभा भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवास येथे चंद्रकांत तेली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश दळवी, जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर, ज्येष्ठ मार्गदर्शक केशव जाधव, बळीराम आडेलकर उपस्थित होते. तालुका सचिव अनिलकुमार माळवदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख मार्गदर्शक प्रकाश दळवी यांनी…

Read More

अस्सल मालवणी क्रिएशन फेम अभिनेता ‘मिलिंद गुरव’ रूपेरी पडद्यावर

⚡कणकवली ता.०४-: कोकणातल्या मातीतला अस्सल मालवणी अभिनेता ‘मिलिंद गुरव’ प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. एकांकिका, नाटक, शॉर्ट फिल्म करत आपल्या अभुतपूर्व भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारा अभिनेता मिलिंद पहिल्यांदाच ‘प्रेम प्रथा धुमशान’ या सिनेमातून खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्काप्राप्त दिग्दर्शक ‘अभिजीत मोहन वारंग’ यांनी केले असून हा सिनेमा ४ नोव्हेंबर…

Read More

रेवस-करंजा पूलाला मंजूरी स्वागतार्ह पण उर्वरित ६ पूलांसाठी प्रयत्न करा

कोकण विकास आघाडीचे संस्थापक मोहन केळुसकर यांची मागणी ⚡कणकवली ता.०४-: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या निसर्गरम्य अलिबागला नवी मुंबई महानगरीशी जोगणाऱ्या रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावरील धरमतर खाडीवरील रेवस ते करंजा बंदराला जोडणाऱ्या सागरी पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र या महामार्गावरील उर्वरित ६ पुलांच्या मंजुरीसाठी सर्वंपक्षिय लोकप्रतिनिधींनी संघटितपणे तातडीने प्रयत्नशील रहावे,…

Read More
You cannot copy content of this page