Headlines

विज्ञान प्रदर्शनात मिलाग्रीस हायस्कूलचे वर्चस्व

५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर ⚡सावंतवाडी ता.१३-: येथील ९ व १०जानेवारीला पार पडलेल्या ५०व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विविध स्पर्धांमध्ये मिलाग्रीस हायस्कूलने आपले वर्चस्व राखले. प्रश्नमंजुषा स्पर्धा-प्राथमिक गटामध्ये कृष्णा महेश पास्ते व विलास रावजी सावंत तर माध्यमिक गटामध्ये तन्मय प्रसाद राणे इस्रायल आँल्विन डिसोजा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक गटामध्ये* चैतन्य प्रदीप…

Read More

निपाणी येथील कॉलेज युवती आढळली आंबोलीत

रिक्षाचालक हर्षु कर्पे यांनी दिली पोलिसांना माहिती;पोलिसांनी केले नातेवाइकांच्या ताब्यात ⚡आंबोली, ता.१३-: निपाणी येथील महाविद्यालयीन तरुणी आंबोली परिसरात आढळून आली.येथील रिक्षाचालक हर्षु कर्पे यांनी आंबोली पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलीस नाईक यांनी त्या युवतीला स्थानकात आणून वडिलांच्या मोबाईल वर संपर्क साधला यानंतर निपाणी पोलीस आणि नातेवाईक यांच्या स्वाधीन केले.८ जानेवारी पासून ही युवती बेपत्ता असल्याबाबत निपाणी…

Read More

सावंतवाडीत श्रवण क्षमता, वाचा विकार यावर होणार उपचार

इयर बडी हेरिंग केअर क्लिनिकच्या माध्यमातून मिळणार सेवा;डॉ स्वाती भाट करणार उपचार ⚡सावंतवाडी ता.१३: श्रवण क्षमता कमी आणि वाचा विकार असलेल्या रुग्णांसाठी आता मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्याची गरज नाही कारण आता सावंतवाडीत हमखास रिझल्ट व अगदी सवलतीच्या दरात उपचार मिळणार असून “इयर बडी हेरिंग केअर क्लिनिक” च्या माध्यमातून डाॅ.स्वाती भाट येथे उपचार देणार आहेत. लवकरच…

Read More

इयर बडी हेरिंग केअर क्लिनिक”

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🎉 खुशखबर..!!🎉खुशखबर..!!🎉खुशखबर…!!🎉 🧏🏻‍♀️🧏🏻🧏🏻‍♂️🧏🏻‍♀️🧏🏻🧏🏻‍♂️🧏🏻‍♀️🧏🏻🧏🏻‍♂️🧏🏻‍♀️🧏🏻🧏🏻‍♂️ 👂🏻श्रवण क्षमता कमी आणि वाचा विकार 🗣️असलेल्या रुग्णांसाठी आता खुशखबर…!!🥳 😴 तपासणीसाठी🩺 आता मोठ्या शहरात 🧏🏻‍♀️ जाण्याची गरजच नाही…❌ 🧏🏻‍♂️”इयर बडी हेरिंग केअर क्लिनिक”🧏🏻‍♀️ सुरू होतय आता आपल्या सावंतवाडीत🥳 🤷🏻‍♀️हो..!! आम्ही येतोय…🙋🏻‍♂️लवकरच तुमच्या भेटीला…🤷🏻‍♂️ 🥰उद्घाटन १५ जानेवारीला🥰 🛣️आमचा पत्ता:-🔷 डाॅ. स्वाती भाटपाटेश्वर प्लाझा मॅंगो हॉटेल जवळ, सावंतवाडी 🧏🏻‍♀️🧏🏻🧏🏻‍♂️🧏🏻‍♀️🧏🏻🧏🏻‍♂️🧏🏻‍♀️🧏🏻🧏🏻‍♂️🧏🏻‍♀️🧏🏻🧏🏻‍♂️ बातम्या…

Read More

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला अर्चना घारे- परब यांनी दिली भेट

शालेय आठवणींना दिला उजाळा ⚡सावंतवाडी ता.१२-: विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी, मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे 50 व्या विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून देखील विविध शाळांनी देखील सहभाग नोंदविला.विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय हा आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे होता, यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली उपकरणे सादर करण्याची संधी त्यांना…

Read More

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला अर्चना घारे- परब यांनी दिली भेट

शालेय आठवणींना दिला उजाळा ⚡सावंतवाडी ता.१२-: विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी, मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे 50 व्या विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून देखील विविध शाळांनी देखील सहभाग नोंदविला.विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय हा आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणे होता, यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली उपकरणे सादर करण्याची संधी त्यांना…

Read More

भाजप महिला मोर्चाने साजरी केली राजमाता जिजाऊ जयंती

देवगड, ः येथील तालुका भाजप महिला मोर्चाच्यावतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती जामसंडे येथे साजरी करण्यात आली. यावेळी काही ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला.जामसंडे येथील टिळक स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी मंचावर लक्ष्मी भगवान खवळे, रजनी कांदळगांवकर, वैशाली तोडणकर, शुभांगी कदम, प्राची मेस्त्री आदी उपस्थित होत्या. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. शरयु…

Read More

नकली दागिने देवून कर्ज घेण्याचा प्रयत्न फसला

सावंतवाडी ता.१२-:नकली दागिने देऊन शहरातील एका खाजगी बँकेतून कर्ज घेण्याचा प्रयत्न आजरा येथील एका पोल्ट्री व्यावसायिकाने केला परंतु दागिने नकली असल्याचे उघड होताच त्याचा हा प्रयत्न फसला याबाबत संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्याने येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Read More

आंबोली घाटात टेम्पो पलटी

समोरील वाहनाने हुल दिल्याने घडला अपघात;दुखापत नाही मात्र टेम्पोचे मोठे नुकसान ⚡आंबोली ता.१२-: येथील आंबोली घाटात समोर येणाऱ्या कारचालकाने हुल्ल दिल्याने समोरून येणाऱ्या टेम्पो चालकाने ब्रेक मारल्याने टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. हा अपघात आज सायंकाळी आंबोली घाटात घडला असून सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Read More

राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करावे

प्राचार्य श्री. वामन खोत यांचे प्रतिपादन ⚡मालवण ता.१२-: जगामध्ये जे तीन महान योद्धे होऊन गेले त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊ यांनी केले तर या देशातील तरुणांना नवी दिशा देण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. या देशाच्या जडणघडणीत त्याचप्रमाणे…

Read More
You cannot copy content of this page