घरातील माणसांनी केलेल्या सत्काराने भारावलो
सेवानिवृत्ती निमित्त मुख्याध्यापक दशरथ घाडी यांचे प्रतिपादन ⚡बांदा ता.०३-: ग्रामीण भागातून शिक्षण घेऊनच मी आज या पदापर्यंत पोहचलो. माझ्या ३२ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर मुख्याध्यापक या पदावर काम करून सेवानिवृत्त झालो. आज आपल्या घराच्या माणसांकडून झालेल्या सत्कारामुळे मी भारावून गेलो आहे. शिक्षण क्षेत्रात यशस्वी होण्यामागे माझ्या सौभाग्यवतीचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन दशरथ घाडी यांनी येथे…
