Headlines

रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद…

श्री. स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन; ४०० हून अधिक मुलांनी घेतला सहभाग.. ⚡बांदा ता.१२-: श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

Read More

रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद..

श्री. स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन; ४०० हून अधिक मुलांनी घेतला सहभाग.. ⚡बांदा ता.१२-: श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

Read More

मतभेद बाजूला करून वैश्य बांधवांनी एकत्र येण्याची गरज

वैश्य समाज मेळाव्यात संदेश पारकर यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.१२-:* समाजात काम करत असताना वैश्य समाजाने नेहमीच पुढाकार घेऊन सामाजिक भान राखले आहे. वृत्ती, कर्तृत्व, दातृत्व म्हणजेच वैश्य समाज. आज समाज संघटित आहे. काही ठिकाणी वैचारिक मतभेदही असतील. परंतु हे मतभेद येणाऱ्या काळात बाजूला सारून समाजासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी…

Read More

वैश्यवाणी समाजाच्या न्यायालयीन लढाईला उपमुख्यमंत्र्यांची राज्य शासनाच्या वतीने सहकार्याची ग्वाही

सावंतवाडी येथील मेळाव्यात राजन तेली यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१२-:* आजही वैश्य समाजाला आपण कुठल्या समाजात आहोत हे माहीत नाही वैश्य म्हणजेच वाणी आणि वाणी म्हणजे वैश्य याबाबत आजही खटला सुरू आहे. येणाऱ्या काळात याबाबत हायकोर्टात लढाई लढावी लागेल राज्य शासनाच्या वतीने जे काही सहकार्य पाहिजे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची ग्वाही दिलेली आहे.श्री.तेली आज…

Read More

समाजासाठी वेळ देवूनही विमान पकडायचे सांगून निघून जाणे चुकीचे

वैश्य समाज मेळाव्यात राजन तेली यांचा मंत्री केसरकर यांना टोला ⚡सावंतवाडी ता.१२-: समाजाला वेळ दिल्यानंतर तेथे थांबणे गरजेचे आहे, दरवेळी घड्याळाकडे बघून मला विमान पकडायच आहे, असे म्हणून निघून जाण्याचे थांबल पाहीजे. आम्हालाही कामे असतात. कोण रिकामटेकडा नाही, असा टोला राजन तेली यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. तर राज्य सरकारमध्ये स्थान…

Read More

कवयित्री विनया सावंत यांचा कवी कट्ट्याद्वारे गौरव

⚡कणकवली ता.१२-: वर्धा येथे विदर्भ साहित्य संघ-शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे ९६ वे अखिल भारतीय साहित्यसंमेलन पार पडले. संमेलनात कवी कट्टा व गझल कट्ट्याचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यावेळी मालवण तालुक्यातील कुड़ोपी येथील कवयित्री विनया प्रदिप सावंत यांना त्यांच्या स्वरचित ‘क्षण नकळत विरघळले’ या कवितेच्या सादरीकरणासाठी कवी कट्ट्याद्वारे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र…

Read More

दारुम येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

⚡कणकवली ता.१२-: संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीचे औचित्य साधून तळेरे प्रभागाच्या वतीने दारूम येथे विविध क्षेत्रातील सेवावृत्ती कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, महिलांचा विशेष सत्कार सोहळा आणि विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला मंडळाचे कणकवली तालुका अध्यक्ष महानंदा चव्हाण, सचिव अविनाश चव्हाण, तालुका उपाध्यक्ष शंकर चव्हाण, खजिनदार संजय…

Read More

वामनराव महाडिक हायस्कूलमध्ये विनायक दळवी यांचे नेमबाजी शिबीर

⚡कणकवली ता.१२-: तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात दळवी महाविद्यालयाचे माजी मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी, यांनी विद्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण दिले. यावेळी प्राचार्य,अविनाश मांजरेकर हे उपस्थित होते.विनायक दळवी यांनी वामनराव महाडिक हायस्कूल मधील एनसीसीच्या कॅडेट्सला व इतर विद्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण दिले . दळवी एनसीसीचे ‘सी’ सर्टिफिकेट पास आहेत. रायफल शुटींग…

Read More

कणकवली कॉलेजमध्ये शिबिरात 38 रक्तदात्यांनी केले रक्तदान

⚡कणकवली ता.१२-: “रक्तदान हेच श्रेष्ठदान” अपघात व उपचार प्रसंगी गरजू व्यक्तींना रक्त उपलब्ध व्हावे, युवकांमध्ये रक्तदान करण्यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग कणकवली कॉलेज कणकवली आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, प्रा. डॉ….

Read More

उमेद असलेली व्यक्ती कधीही हरू शकत नाही

वीरेंद्र कामत आडारकर यांचे प्रतिपादन ⚡वेंगुर्ला ता.१२-: सामर्थ्य हे जिकण्यातून मिळत नसते ते अपार परिश्रमातून सिद्ध होत असते. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरु शकत नाही असे प्रतिपादन न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन विरेंद्र कामत-आडारकर यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी केले. उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम साई मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी सरपंच…

Read More
You cannot copy content of this page