काळानुरूप बदलणारा यशस्वी होतो
वाय आर राजूरकर
मालवण (प्रतिनिधी) जुन्या काळातील विद्यार्थी आणि आजचे विद्यार्थी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्याला अपवाद नाही. काळाप्रमाणे स्वतःला जो बदलतो तोच यशस्वी होतो, असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक वाय. आर. राजूरकर यांनी येथे बोलताना केले. मालवण मधील भंडारी हायस्कुल मध्ये शिक्षण घेतलेल्या सन १९७३ ते…
