Headlines

काळानुरूप बदलणारा यशस्वी होतो
वाय आर राजूरकर

मालवण (प्रतिनिधी) जुन्या काळातील विद्यार्थी आणि आजचे विद्यार्थी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्याला अपवाद नाही. काळाप्रमाणे स्वतःला जो बदलतो तोच यशस्वी होतो, असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक वाय. आर. राजूरकर यांनी येथे बोलताना केले. मालवण मधील भंडारी हायस्कुल मध्ये शिक्षण घेतलेल्या सन १९७३ ते…

Read More

१७ रोजी श्री भवानी मातेचा गोंधळ

श्री देव रवळनाथ मंदिरात आयोजन मालवण दि प्रतिनिधीदारूबंदीचा पुरस्कर्ता असलेला आणि मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या मसुरे डांगमोडे गावच्या श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी होणार आहे. या गोंधळ उत्सवानिमित्त सकाळी श्री चे पूजन, तसेच विविध धार्मिक कार्यक्रम व रात्रौ गोंधळ उत्सव होईल या…

Read More

वहिवाटीतील झाडाच्या वादातून माराहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

एक जखमी;भडगांव बुद्रुक येथील घटना ⚡कुडाळ ता.२२-: वहिवाटीमधील झाड तोडण्याच्या वादातून शिवीगाळ का करत आहे अशी विचारणा केल्याच्या रागातून भडगांव बुद्रुक सिद्धार्थ नगर येथील स्वप्निल बाबी कदम (वय ३०) यांना माराहाण केल्या प्रकरणी चुलत भाऊ विनय कदम व सुर्यकांत कदम रा. भडगांव बुद्रुक या दोघांवर कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि….

Read More

पिंगुळी गोंधळपूर येथील काजू बागायतीला लागली आग

आगीमध्ये सुमारे ८ लाख रुपयांचे झाली नुकसान ⚡कुडाळ ता.२२-: पिंगुळी गोंधळपूर येथील काजू बागायतीला आग लागून सुमारे ८ लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे बागायतदार ऐश्वर्या उमेश चव्हाण यांनी पिंगुळी तलाठी यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. या लागलेल्या वनव्याचा पंचनामा पिंगुळी तलाठी यांच्यामार्फत करण्यात आला. ही आग कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने विजवली कुडाळ इंद्रप्रस्थ येथील सौ….

Read More

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचा 5 मार्चला वर्धापनदिन सोहळा

राज्यस्तरीय पुस्कार वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार ⚡कणकवली ता.२२-: संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था, मुंबई-महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापनदिन सोहळा २०२३, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती आणि राज्यस्तरीय पुस्कार वितरण सोहळा २०२३ रविवार ५ मार्च २०२३ रोजी मराठा मंडळ हॉल, कणकवली येथे सकाळी १० वा. माननीय शसंत…

Read More

दिगशी गावात शिवजयंती उत्साहात

शिवाप्रेरीत युवा संघटना दिक्षीचा पुढाकार *वैभववाडी संजय शेळकेतालुक्यातील दिगशी गावात दरवर्षी शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी शिवप्रेरित युवा संघटनाा दिक्षी यांच्या आयोजनातून शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला सकाळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी शालांता स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या…

Read More

दांडीप्रमाणेच देवबाग किनाऱ्यावरही बंधारा होण्यासाठी प्रयत्नशील – ब्रिगेडीयर सुधीर सावंत

⚡मालवण ता.२२-: देवबाग हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे. देवबागचा पूर्णपणे विकास करण्याचे नियोजन आम्ही केले असून दांडी प्रमाणेच देवबागच्या संपूर्ण किनारपट्टीवर बंधारा बांधण्यासाठी तसेच देवबाग खाडीतील नष्ट होत चाललेले त्सुनामी आयलंड फ्लोटिंग आयलंडच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे,…

Read More

शहरातील विविध विकास कामांसाठी ७ कोटी ३४ लाख निधी मंजूर…

संजू परब; आपल्या कार्यकाळात झाले होते ठराव; नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर व राजन तेली यांचे मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सावंतवाडी शहरातील विविध कामांसाठी 7 कोटी 34 लाख रुपये मंजूर झाले असून आपल्या कार्यकाळात या कामांचे ठराव मंजूर करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र…

Read More

कणकवली महाविद्यालयातील शिक्षकांच्या परीक्षार्थीसाठी शुभेच्छा भेटी

⚡कणकवली ता.२२-: विद्यार्थ्यांच्या जीवनातील बारावीची परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. पुढील उच्च शिक्षणातील प्रवेशासाठी हे वर्ष खुप महत्त्वाचे मानले जाते. यासाठी विद्यार्थी वर्षभर जिद्दीने व आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करीत असतात. असे असले तरी बोर्डाची परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांच्या मनात एक अकारण भिती निर्माण होते ती भिती दूर व्हावी, विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळावा, यासाठी शिक्षण…

Read More

कणकवली महाविद्यालयातील शिक्षकांच्या परीक्षार्थीसाठी शुभेच्छा भेटी

⚡कणकवली ता.२२-: विद्यार्थ्यांच्या जीवनातील बारावीची परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. पुढील उच्च शिक्षणातील प्रवेशासाठी हे वर्ष खुप महत्त्वाचे मानले जाते. यासाठी विद्यार्थी वर्षभर जिद्दीने व आत्मविश्वासपूर्वक अभ्यास करीत असतात. असे असले तरी बोर्डाची परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांच्या मनात एक अकारण भिती निर्माण होते ती भिती दूर व्हावी, विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळावा, यासाठी शिक्षण…

Read More
You cannot copy content of this page