कामे आपल्या सरकारनेच केल्याचे सांगणारे भाजपचे पदाधिकारी तौक्ते वादळावेळी कुठे होते… ?
हरी खोबरेकर;देवबाग ग्रामस्थांनी आंदोलन केल्यावर आता भाजपला देवबागचा पुळका येत आहे. मालवण ता.२१-: तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टीवर वीज वितरणची मोठी हानी झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने भूमिगत वीज वहिनी साठी पहिले पाऊल टाकत आराखडा बनवून निधी मंजूर केला होता. त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून त्यावेळी राज्य…
