दिव्य ज्योती प्रशालेत पदवी समारंभ उत्साहात साजरा…
⚡बांदा ता.०८-: “आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. क्षेत्र कोणतेही असो ,त्यात स्पर्धा ही आहेच.या स्पर्धेत टिकण्यासाठी आपण नेहमीच सज्ज असले पाहिजे. आपल्यातील गुणवत्ता शोधून त्या क्षेत्रात प्रगती साधा .तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने तुमच्यातील संधी व कमतरता यांचा अभ्यास करा आणि तुमच्यातील कमतरतेचे गुणवत्तेत रूपांतर करा. तुमच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी शाळा वेळोवेळी तुम्हा विद्यार्थ्यांना व्यासपीठ…
