विद्युत वाहिनीचा शॉक लागून तिन
शेळ्याचा मृत्यू…
वैभववाडी नापणे येथील घटना:शेतकऱ्याचे सुमारे तीस ते पस्तीस हजाराचे नुकसान ⚡वैभववाडी ता.२३-:वैभववाडी तालुक्यातील नापणे येथील शेतकरी दत्ताराम कोंडू काळे यांच्या मालकीच्या तीन शेळ्या विद्युत वाहिनीला शॉक लागून मृत्यू पावल्या. यामुळे शेतकऱ्याचे सुमारे तीस ते पस्तीस हजाराचे नुकसान झाले आहे. परंतु या घटनेमुळे एमएसईबीचा गल्लत कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काळे हे नेहमीप्रमाणे शेळ्यांना चरण्यासाठी…
