देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे
विजय चव्हाण: वेताळ बांबर्डे आयोजित श्रावणमेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.०२-: देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज वेताळ बांबर्डे येथे आयोजित श्रावणमेळा २०२३ या कार्यक्रमात केले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सरपंच वेदिका…
