Headlines

देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे

विजय चव्हाण: वेताळ बांबर्डे आयोजित श्रावणमेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.०२-: देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज वेताळ बांबर्डे येथे आयोजित श्रावणमेळा २०२३ या कार्यक्रमात केले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सरपंच वेदिका…

Read More

देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे…

विजय चव्हाण: वेताळ बांबर्डे आयोजित श्रावणमेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.०२-: देशात क्रांती करायची असेल तर महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज वेताळ बांबर्डे येथे आयोजित श्रावणमेळा २०२३ या कार्यक्रमात केले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर, कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सरपंच वेदिका…

Read More

विद्यार्थ्यांनी जागरूकपणे शेअर मार्केटचा अभ्यास करावा…

डॉ. अजित पाटील:स. का. पाटील स महाविद्यालयातील मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.. मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशन, आजीवन शिक्षण आणि विस्तार विभाग आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी “सेबी आणि सी.डी.एस.एल. यांची ओळख व कार्य” या विषयावर मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयातील नरहरी प्रभु झांट्ये सभागृहात…

Read More

कोळंब येथे उद्या हिंदू धर्मप्रेमींची बैठक…

ग्रामस्थांनी उपस्थित राहवे:कोळंब ग्रामस्थांनचे आवाहन मालवण : (प्रतिनिधी) कोळंब गावात एकोपा निर्माण होऊन गाव एक संघ राहण्यासाठी सगळ्या वाड्यांमधील तरुणांसह सर्व ग्रामस्थ मिळून प्रभावी हिंदू संघटना निर्माण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी ३ सप्टेंबर रोजी संकष्टी चतुर्थी दिवशी सायंकाळी वाजता कोळंब ७ मधलीवाडी येथील महापुरुष पार येथे धर्मप्रेमींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबत माहिती…

Read More

कोळंब गावचा पाणीपुरवठा बंद…

सरपंच सीया धुरी:ग्रामस्थांनी नोंद घ्यावी.. मालवण : (प्रतिनिधी) कोळंब गावातील पाणीपुरवठा १ सप्टेंबरपासून बंद करण्यात आला आहे. याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सरपंच सीया धुरी यांनी केले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नवीन कामगाराला गावातील काही व्यक्तींकडून पाणी सोडण्यावरून नाहक त्रास दिला जात होता. त्यामुळे संबंधित कामगाराने राजीनामा दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी…

Read More

कोळंब परिसरात बिबट्याचा वावर

वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा: ग्रामस्थांमधून मागणी.. ⚡मालवण ता.०२-: कोळंब खड़वण नाका परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचा संचार दिसून आल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. कोळंब खडवण नाका परिसरात मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती आणि शेतकरी कुटुंबे राहतात. याठिकाणी पाळीव जनावरेही मोठ्या…

Read More

मराठा समाज उपोषणकर्त्यांवरील लाठी चार्जविरोधात कणकवलीत सोमवारी निषेध मोर्चा…

सतीश सावंत :फडणवीस यांचा निषेध करण्याचे धाडस नितेश राणे यांनी दाखवावे… ⚡कणकवली ता.०२-: जालना येथील मराठा समाज उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि हवेतील गोळीबाराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाच्यावतीने निषेध करत असून याला लाठी चार्जच्या निषेधार्थ सोमवार 4 सप्टेंबर रोजी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य मोर्चा काढत प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर करणार असल्याचे असल्याचे जिल्हा…

Read More

…तर मराठा समाजावर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

लाठीचार्जचे समर्थन कोणीच करू शकत नाही: आम.नितेश राणे ⚡कणकवली ता.०२-:मराठा आरक्षण हा विरोधकांचा मुद्दा नसून हिंदूंचे जनआक्रोश मोर्चे ही विरोधकांची पोटदुखी आहे. निर्दोष मराठा समाज आंदोलकांवर गुन्हे दाखल होऊ नयेत ही माझी मागणी आहे. मी स्वतः जालन्यात जाणार आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत जे दंगल होणार असे म्हणत होते ती हीच काय ? याची चौकशी…

Read More

ओटवणे रवळनाथ मंदिरात उद्या जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.०२-: ओटवणे येथील रवळनाथ मंदिरात रविवारी ३ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर पुरस्कृत आणि माजगाव विभागीय शिवसेना आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ओटवणे गावात प्रथमच जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धा होत असुन या भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील निवडक १० भजन संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. भजन स्पर्धेचे उद्घाटन दुपारी १ :३०…

Read More

मिळून साऱ्याजणी महिला मंचचा श्रावणसरी कार्यक्रम ठरला रंगतदार

⚡कणकवली ता.०२-:मिळून साऱ्याजणी महिला मंचतर्फे श्रावणसरी कार्यक्रम कणकवलीत खऱ्या अर्थाने रंगतदार ठरला.फुगड्यांचे विविध प्रकार, उखाणे, हळदी कुंकू सोबतच श्रावण महिन्यातील सण समारंभाचे वैज्ञानिक महत्त्व डॉ. वर्षा करंबेळकर -सावंत यांनी अतिशय नेटकेप्रमाणे विशद केले. शिवशक्ती हॉल,कनक नगर कणकवली येथे श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी काही आरोग्य विषयक सल्ले सुद्धा अतिशय नेटकेपनाणे दिले. या कार्यक्रमांतर्गत महिलांची…

Read More
You cannot copy content of this page