मुख्य बाजारपेठेतील गढूळ पाणीपुरवठ्याचा प्रश्न अखेर मार्गी…
नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या ७ दिवसांत लाईन बदलली; १० कुटुंबांना मंगळवारपासून स्वच्छ पाणीपुरवठा सुरू.. ⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत होता. मुख्य बाजारपेठेतून ही नळपाण्याची लाईन गेली होती. निवडणुक प्रचारावेळी याबाबत नागरिकांनी आपल गाऱ्हाणे मांडले होत. यानंतर श्री.देव्या सुर्याजी यांनी तात्काळ प्रशासनाला कल्पना दिली होती. प्रभाग ६ चे…
