अमृत कलशांसह जिल्ह्यातील स्वयंसेवकांचे पथक दिल्ली येथे रवाना…
⚡मालवण ता.२६-: भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपानिमित्त आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ अमृत कलश यात्रे अंतर्गत मुंबई व दिल्ली येथे होणाऱ्या केंद्रस्तरीय कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २० जणांचे पथक रवाना झाले आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी श्रीफळ वाढवून रवाना होणाऱ्या सर्व स्वयंसेवक व जिल्हा समन्वयक यांच्या बसला दिल्ली येथील प्रस्थानासाठी…
