विद्यार्थ्यांमधील गुणांचा विकास करणे ही शिक्षकांची जबाबदारी…
अजय कांडर:भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.२८-: शाळेतुन विद्यार्थ्यावर संस्कार झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणा पलीकडे असणा-या गुणवत्तेचा विकास झाला पाहिजे. विद्याथ्यामध्ये कोणते गुण आहेत हे त्यांच्या शिक्षकांना निश्चितच माहिती असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील गुणांचा विकास करणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी शिक्षक आणि संस्थाचालक प्रामाणिकपणे पार पाडत असल्याने…
