भाजपा महायुतीच्या विजयाचा मालवणात जल्लोष…

मालवण भाजपा कार्यालयात आनंद साजरा.. मालवण ता.१६-: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीला मोठे यश प्राप्त झाले. या विजयाचा जल्लोष मालवण भाजपा कार्यालय येथे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो,भाजपा जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांचा विजय असो, प्रदेशाध्यक्ष…

Read More

सावंतवाडीत अल्पवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या…

सावंतवाडी ता.१६-: शहरातील जुनाबाजार कामत नगर येथे एका अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यान गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागच नेमक कारण समजू शकलेल नाही. सावंतवाडी पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. मुळ नेमळे-फौजदारवाडी येथील हे कुटुंब शहरात राहत होतं. कामत नगर येथील इमारत रिडेव्हलपमेंटला काढल्याने ही इमारत बंद होती. आज त्याने या खोलीत जात आत्महत्या केली. मागील दरवाजाने…

Read More

अवैध दारू वाहतुकीवर इन्सुली येथे कारवाई…

२० लाखाचा मुद्देमाल जप्त:तीन चारचाकी वाहनावर कारवाई.. ⚡बांदा ता.१६-:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका, येथे आज दिवसभरात करण्यात आलेल्या तीन स्वतंत्र कारवाईंमध्ये गोवा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या तीन चारचाकी वाहनांवर कारवाई करत सुमारे २० लाख ५९ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मा. डॉ. राजेश देशमुख, मा. प्रसाद सूर्ये,…

Read More

दैवज्ञ गणपती मंदिराची नवी कार्यकारिणी जाहीर…

अध्यक्षपदी संतोष चोडणकर यांची निवड:तर सचिवपदी श्री. गौरव कारेकर तर खजिनदारपदी श्री. सुहास चिंदरकर यांची निवड.. ⚡सावंतवाडी, ता.१६-:दैवज्ञ गणपती मंदिर येथे शुक्रवार दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या वार्षिक सभेमध्ये एकमताने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी श्री. संतोष वसंत चोडणकर, उपाध्यक्षपदी श्री. शिवशंकर नेरुरकर, सचिवपदी श्री. गौरव कारेकर तर खजिनदारपदी श्री. सुहास चिंदरकर…

Read More

धाकोरे व बांदिवडेवाडी गावाचा निर्धार;रस्ता पूर्ण पक्का होईपर्यंत मतदान बहिष्कार…

सावंतवाडी ता.१६-:धाकोरे गावातील सरकारी २३ नंबर रस्ता (होळीचे भाटले – बांदिवडेवाडी मार्ग) अद्यापही पूर्णपणे मोकळा आणि पक्का न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, रस्ता सुटेपर्यंत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांचे स्पष्ट विधान –“सरकारी रस्ता पूर्णपणे मोकळा व पक्का झाल्याशिवाय आम्ही निवडणुकीत मतदान करणार नाही.” हा मार्ग शाळकरी मुले, गर्भवती महिला,…

Read More

केंद्र शाळा आचरे नं 1च्या मुलांनी घालवलानिसर्गाच्या सानिध्यात एक दिवस…

⚡मालवण ता.१६-:नाही पुस्तक…. नाही शाळा…. निसर्गाच्या सानिध्यात हवे तेवढे खेळा…. असे म्हणत तोंडवळी येथील समुद्र किनारी केंद्र शाळा आचरे नं 1च्या मुलांनी एक दिवस रमत निसर्गाचा आनंद घेतला.यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, व्यावसायिक महेश राणे आदींनी भेट देत मुलांचा उत्साह वाढविला. केंद्र शाळा आचरे नं 1 च्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच अवांतर ज्ञान वृद्धि साठी विविध…

Read More

जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुका महाविकास आघाडीची आढावा बैठक संपन्न…

महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी व मनसे सर्व जागा लढवणार.. ⚡देवगड ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुका महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. यामध्ये प्रत्येक विभागानुसार कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. इच्छुक उमेदवार यांची नावे देखील घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते नंदुशेट घाटे यांची भेट…

Read More

देवगड तालुक्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू…

पहिल्याच दिवशी ९ इच्छुकांनी घेतले अर्ज.. ⚡देवगड ता.१६-: देवगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार आज शुक्रवार,१६ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी अर्ज घेण्याची प्रक्रिया पार पडली. या पहिल्याच दिवशी गट व गण मिळून एकूण ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये जि प…

Read More

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. 1 शाळेचा अनोखा उपक्रम…

गणितीय पतंग महोत्सवातून सोडविल्या गणीतीय क्लिष्ट संकल्पना रंजक पद्धतीने.. ⚡मालवण ता.१६-:सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ या भौगोलिक घटनेच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद अनुभवत गणितातील चौरस आणि त्याच्याशी संबंधित लांबी, रुंदी यांचे मापन परिमिती, क्षेत्रफळ आणि काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म आनंददायी पद्धतीने अभ्यासले. या महोत्सवाच्या आयोजना मागे गणित सारख्या विषयातील निरसता कमी करून त्या विषयातील क्लिष्ट…

Read More

देशाचे सुजाण नागरीक बनवण्यास एन. एस. एस. चा मोठा हातभार….

कृ.सी. देसाई शिक्षण मंडळ मालवणचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण यांचे प्रतिपादन.. ⚡मालवण ता.१६-:देशाचे सुजाण नागरिक बनण्यात एनएसएसची भूमिका महत्त्वाची आहे. एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थी स्वयंशिस्त, श्रमदान, एकमेकांप्रती आदर, सहकार्याची भावना, समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या व त्या समस्यांवर उपाय योजना या गोष्टींची जाणीव होते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक प्रश्नांची जाणीव निर्माण होण्यास मदत होते. आणि हेच विद्यार्थी…

Read More
You cannot copy content of this page