महायुतीमुळे सुधारित नळ पाणी योजनेचा प्रश्न सुटला…
रविंद्र चव्हाण; संजू परब यांचे विशेष प्रयत्न;तर मंत्री दिपक केसरकर यांच्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातील विकास कामांना गती… ⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी शहरातील सुधारित नळ पाणी योजनेचा प्रश्न महायुतीमुळे सुटला . हा प्रश्न सुटण्यासाठी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात लक्ष घालून हा प्रश्न सोडवला.असा दावा राज्याचे…
