गजानन राणे हे स्वयंघोषित पक्ष निरीक्षक…

अभय देसाई:परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणे म्हणजे जमिनीवर राहून सुर्यावर थुंकण्यासारखे.. ⚡दोडामार्ग ता.११-: मनसेच्या स्वयंघोषित पक्ष निरीक्षकांनी राजकारणात संघर्ष योद्धा म्हणून परिचित सर्व सामान्य जनतेच्या मनातील व्यक्तिमत्व असलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणे म्हणजे जमिनीवर राहून सुर्यावर थुंकण्यासारखे आहे, असे प्रतिउत्तर मनसेचे माजी पदाधिकारी राहिलेले सामाजिक कार्यकर्ते अभय देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिले आहे….

Read More

परुळे येथे १४ ते १६ फेब्रुवारी कालावधीत रथसप्तमी उत्सव…

⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : परुळे येथील श्री देव आदिनारायण मंदिरात बुधवार १४ ते शुक्रवार १६ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव आदिनारायण देवस्थानच्यावतीने रथसप्तमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता स्वस्ति पुण्याहवाचन’ वर्सलदार यजमानांकरवी उत्सवाची सुरुवात, सकाळी ८.३० वाजल्यापासुन लघुसौर’ – ब्राम्हवृंदाकरवी सौरसुक्त आवर्तने, सायंकाळी ४ ते ६…

Read More

परशुराम उपरकरांनी पक्ष सोडला तर बॅनरवर पक्षाचं नाव का…?

संदीप दळवीं; आमच्या पक्षाच्या नावावर दुकान चालत असेल तर आम्हाला आनंद; उपरकरांच्या जाण्याने जिल्ह्यात मनसेवर कोणताही परिणाम नाही… ⚡सावंतवाडी ता.११-: परशुराम उपरकर यांनी जर पक्ष सोडला तर आता शहरात लावण्यात आलेले बॅनरवर माझी मनसैनिक लिहीण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. जर आमच्या नावाने त्यांचं दुकान चालत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण…

Read More

वेंगुर्ल्यातील अमृता कॅश्यू इंडस्ट्रीजला ‘सुवर्ण पुरस्कार‘…

⚡वेंगुर्ला ता.११-: महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील २४ तज्ज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार पुणे-वाकड येथील हॉटेल खमी टिपटॉप येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात कोकण क्षेत्र उद्योग विभागमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ला येथील ‘अमृता काजू इंडस्ट्रीज‘ यांना सन २०१८-१९च्या महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार अंतर्गत कृषी उत्पादन क्षेत्रातून सुवर्ण पुरस्कार मिळाला…

Read More

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पं.दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

⚡वेंगुर्ले ता.११-: प्रखर राष्ट्रवादी , उत्कृष्ट संघटनकर्ता , एकात्म मानवतावादाचे प्रणेते , भारतीय जनसंघाचे पुज्यनीय पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त तालुका कार्यालयात त्यांच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई व जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , एन. जी.ओ.सेलचे विजय…

Read More

वेंगुल्यात विवाहित महिलेची आत्महत्या…

⚡वेंगुर्ले ता १०-: वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – वाघेश्वरवाडी येथील विवाहित महिलेचा मृतदेह आज शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घराच्या गच्चीवर पिवळ्या नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन मयत स्थितीत आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. वाघेश्वरवाडी येथील मंदार चौकेकर यांनी पोलिसांना माहिती देताना सांगितले की, दीक्षा लक्ष्मीकांत चौकेकर वय ५२ वर्षे या…

Read More

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई तर्फे आयोजित कुडाळ येथील गायन परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे सुयश…

⚡सावंतवाडी ता १०-: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई तर्फे आयोजित केलेल्या कुडाळ येथील गायन परीक्षेत स्टेपिंग स्टोन स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले. या गायन परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. यामधील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील इयत्ता ४ थी तील विद्यार्थिनी ‘ कु. मानव प्रसाद साळगावकर ‘ हिने प्रवेशिका गायन पायरीत प्रथम श्रेणी प्राप्त केली. तर,…

Read More

मालवण बंदर जेटी येथे शिवजयंती उत्सवाचे आयोजन…

⚡मालवण ता.१०-: शिवराजेश्वर मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी रोजी मालवण बंदर जेटी येथे शिवजयंती उत्सव साजरा होणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.. यानिमित्त दुपारी २ वाजता सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिर ते मालवण बंदर जेटी शिवज्योत आगमन, सायंकाळी ४ वाजता दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून शोभयात्रेला प्रारंभ…

Read More

‘ माझ्या मनातील राम ‘ निबंध स्पर्धेत डॉ दर्शना कोलते विजेत्या…

अदिती पै, सतीश लळीत द्वितीय, तृतीय :मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले बक्षीस वितरण ⚡ओरोस ता.१०-: बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “माझ्या मनातील राम” या निबंध स्पर्धेत डॉ दर्शना कोलते यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर अदिती पै आणि सतीश लळीत यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण अध्यक्ष ऍड…

Read More

पडीक जमिनीचा वापर कोकणी वैभव श्रीमंत करण्यासाठी करा…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या दरडोई उत्पन्न वाढीवर लक्ष दिले. ⚡ओरोस ता.१०-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कोटी लोकांना घरकुले, ११ कोटी लोकांना पाण्याची पाईपलाईन निर्माण करताना नागरिकांच्या दरडोई उत्पन्नावरही लक्ष दिले. देशातील उद्योग व्यवसायांना चालना देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. केरळमधील काथ्या उद्योग आसाम मधील बांबू उद्योगांचे प्रेरणा येथील…

Read More
You cannot copy content of this page