Headlines

आचरा भंडारवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान…

⚡मालवण ता.२२-: वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे आज शनिवारी सकाळी आचरा भंडारवाडी येथील प्रभाकर यशवंत आचरेकर यांच्या घरावर माडाचे झाड पडून पडवीसह घराच्या छपराचे सुमारे ७० हजाराचे नुकसान झाले आहे . या वादळी वाऱ्याचा फटका विज वितरण कंपनीलाही बसला असून विद्यूत पोल मोडून पडल्याची घटना भंडारवाडी येथे घडली आहे. आचरा परीसरात शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर…

Read More

घाडीगांवकर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी कणकवली मध्ये होणार गुणगौरव…

⚡मालवण ता.२२-: क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई , विभागाच्यावतीने रविवार दि. २३ जून २०२४ रोजी कणकवली येथे इयत्ता १० वी आणि १२ वी यंदा उत्तीर्ण झालेल्या घाडीगांवकर समाजातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ७५% पेक्षा अधिक आणि इयत्ता १२ वी परीक्षेत ६० % पेक्षा अधिक…

Read More

भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर…

वेदांत संदीप सावंत जिल्ह्यात प्रथम तर नील बांदेकर द्वितीय;विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव… ⚡बांदा ता.२२-: भारत टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये केंद्र शाळा बांदा नंबर एकचा इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर हा संपूर्ण जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त करत राज्यस्तरावर टॉप टेन मध्ये सिलेक्ट झाला आहे. तसेच खेमराज…

Read More

सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने १ जुलै रोजी “वर्षा कृषी पर्यटन सहलीच आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२२-:सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने येत्या दि .१ जुलै रोजी “वर्षा कृषी पर्यटन सहल “आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील असे अध्यक्ष रामानंद शिरोडकर यांनी म्हटले आहे.कृषी पर्यटन सहलीमध्ये बँकेचे संचालक, सभासद, संस्थेचे सभासद, कृषी पर्यटन व्यावसायिक सहभागी होतील असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,सावंतवाडी पासून ही सहल सुरू होईल….

Read More

मालपे पेडणे येथे बांधलेली संरक्षण भिंत कोसळली…

सुदैवाने कोणीही जखमी:निकृष्ट दर्जाहीन काम केल्याने भिंत कोसळली; स्थानिकांचा आरोप.. बांदा/प्रतिनिधीमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मालपे पेडणे येथे बांधलेली संरक्षण भिंत आज कोसळली. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. निकृष्ट व दर्जाहीन काम करण्यात आल्यानेच भिंत कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सुदैवाने या अपघातात एखादी दुर्घटना घडली नाही. परंतु सुदैवाने एक वाहन आणि त्यामध्ये चार…

Read More

रोटरी क्लबमे पाच मुलांना घेतले दत्तक…

चार मुली आणि एक मुलगा यांना पुरविले शैक्षणिक साहित्य.. सावंतवाडी -:रोटरी क्लब सावंतवाडीतर्फे ४ मुली व १ मुलगा असे ५ विद्यार्थ्याना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेण्यात आले असुन या मुलाना यावर्षी लागणारे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. किमान पुढील 3 वर्ष यांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ. यासाठी रो.विजय कामत, रो.डॉ. राघवेंद्र तळेगावकर, रो.प्रदीप शेवडे व रो.सुहास…

Read More

पदवीधर निवडणूकीवर ग्रा.पं.कर्मचा-यांचा बहिष्कार कायम…

⚡सावंतवाडी ता.२२-: तालुक्पातील ग्रा.पं.कर्मचा-यांवर वारंवार अन्याय होत आहे. कर्मचार्‍यांवर जगणे कठीण झाले आहे. काही ग्रामसेवक चुकीचे मार्गदर्नन करुन कर्मचार्‍यांवर अन्याय करत आहेत. पंचायत समितीच्या गट स्तरावरुन चुकीच्या निर्णयांना समर्थन दिले जात आहे. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून 26जून 2024 च्या पदवीधर निवङणूकीवर ग्रा.प.संघटनेने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला‌. त्यामुळे पदवीधर ग्रा.पं.कर्मचारी मतदानाचा हक्क बजावणार नाहीत असा…

Read More

चौकूळ बेरडकी येथील सभामंडपाची शेड उडाली…

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही; मात्र एक लाखाच नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.२२-: शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी पावसात चौकूळ चिखलव्हाळ बेरडकी येथील सभामंडपाची पत्र्याची शेड उडून नजिकच्या जागेत कोसळली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला मात्र या घटनेत सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले. शुक्रवारी रात्रीपासून चौकोन परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. याच दरम्यान या सभामंडपाची पत्राची…

Read More

मुलांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात “करिअर”करावे…

संजू परब: आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस सावंतवाडी शहरात सामाजिक उपक्रमाने साजरा… ⚡सावंतवाडी ता.२२-: प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळे गुण असतात त्यामुळे मुलांना प्राधान्य दिले पाहिजे शिक्षकांनी देखील पालकांना सांगावे मुलांना इच्छाप्रमाणे शिक्षण देऊन त्यांना आपला छंद जोपासाव ज्या क्षेत्रात आपल्याला योग्य वाटेल त्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाऊन करियर करावे,असे आवाहन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज…

Read More

ओल्या काजूगरासाठी ‘वेंगुर्ला-१० एमबी‘ विकसीत…

⚡वेंगुर्ला ता.२२-: डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ, दापोली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे एम-१५ वर्षांच्या संशोधनानंतर खास करून ओल्या काजूगरासाठी उपयुक्त काजूचे वाण ‘वेंगुर्ला-१० एमबी‘ या नावाने लागवडीसाठी शिफारस करण्यात आले आहे. हे वाण निवड पद्धतीने विकसित करण्यात आले असून या वाण्यामध्ये टरफलामधील तेल कमी, टरफलाची जाडी…

Read More
You cannot copy content of this page