अडीच लाखांच्या मताधिक्यात एकही मत कमी होणार नाही…
विनायक राऊत:नारायण राणेंचा दहशतवाद संपवला म्हणणारे दीपक केसरकर आज त्यांनाच घट्ट मिठी मारत आहेत… ⚡सावंतवाडी ता.०४-: अडीच लाखांच्या मताधिक्यात एकही मत कमी होणार नाही. ही भूमी पवित्र आहे. नारायण राणेंचा दहशतवाद संपवला म्हणणारे दीपक केसरकर आज त्यांनाच घट्ट मिठी मारत आहेत. अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली. दरम्यान सींगल पैशाची चहा न…
