संविधान जागर यात्रेनिमित्त कणकवलीत उद्या सभा…
कणकवली : महाराष्ट्र राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरी व अण्णा भाऊ विचारांवर कार्यरत सुमारे २५० पक्ष, संघटना, संस्था व मंडळे यांनी एकत्र येऊन अनेक बैठकाद्वारे चिंतन करून “संविधान जागर समिती, महाराष्ट्र” ची स्थापना केली आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त “सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी – दादर मुंबई” अशी “संविधान जागर यात्रा २०२४” शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी…
