सरकारने एष्टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या…
मंगेश तळवणेकर:गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गैरसोय टाळावी… ⚡सावंतवाडी ता.०४-: गणेश चतुर्थीला कोकणात येणाऱ्या चाकरमान्याची संख्या लक्षणीय असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमान्यांना गावी येण्यास, गणेशोत्सवाच्या बाजाररहाटासाठी बाजारात येणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने एष्टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य…
