जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी म्हणजे शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ
आमदार वैभव नाईक यांची शिंदे- फडणवीस सरकार आणि पोलिसांवर जोरदार टीका.. कुडाळ : मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी म्हणजे शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचार लपविण्यासाठीच जयदीप आपटेला सरकारकडून अभय दिले जात…
