धुरीवाडा येथील स्वामी समर्थ मठात ५ मार्च रोजी विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.२८-:मालवण धुरीवाडा (कुरण) येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा अठरावा वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. ५ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी अभिषेक, पूजन, नामस्मरण आणि श्रीभक्त श्री. विनायक खानोलकर व सौ. विद्या खानोलकर यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. दुपारी १ ते…

Read More

दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला जलमार्गावरील वाहतूक परवानगीची स्थगिती न उठविल्यास उपोषण छेडणार…

⚡मालवण ता.२८-:मालवण दांडी येथील श्री दांडेश्वर मंदिर ते सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असलेल्या व्यवसायिकांना बोटीतील चढउताराचे व सुरक्षिततेचे कारण देऊन प्रवासी वाहतूक करण्याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाने नोव्हेंबर २०२२ मध्ये स्थागिती दिली होती. मात्र याच जलमार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी दांडेश्वर मंदिरासमोरील समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्र सागरी मंडळाकडून तरंगती जेटी उभारून उभारून दोन महिने उलटले…

Read More

वैज्ञानिक दुष्टिकोनातूनच आधुनिकतेची कास धरूया…

श्री अजयराज वराडकर:कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे विज्ञान दिन साजरा.. ⚡मालवण ता.२८-:आजचा समाज सुसंकृत आहे सामजिक भान असलेला आहे तसाच तो आधुनिक आहे. अश्या सर्व संपन्न बाबी असूनही आज सामजिक समस्या निर्माण होत आहेत या चिंताजनक बाबी असून फक्त आपण आधुनिक होत चाललो आहोत .पण फक्त आधुनिक म्हणून चालणार नाही यासाठी आपणाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार…

Read More

मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान उत्सवात ६५ वैज्ञानिक प्रतिकृतीतींचे सादरीकरण…

⚡मालवण ता.२८-:राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलमध्ये विज्ञान उत्सव साजरा करण्यात आला. या विज्ञान उत्सवामध्ये प्रशालेतील इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या ६५ वैज्ञानिक प्रतिकृतीतींचे सादरीकरण करण्यात आले . यावेळी प्रशालेचे कलाशिक्षक श्री. बांदेकर यांनी रेखाटलेल्या भारताचे नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ प्रा.सी. व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक हणमंत…

Read More

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी रोजच्या जीवनात अस्खलित मराठी भाषेचा वापर होणे गरजेचे…

पुरस्कारप्राप्त कवी प्रा. भाऊसाहेब गोसावी यांचे मराठी भाषा दिनी प्रतिपादन.. मालवण दि प्रतिनिधीआज सर्व क्षेत्रात पाश्चात्य संस्कृती बरोबरच पाश्चात्य भाषांचं आक्रमण वाढत चालले आहे दैनंदिन जीवनात आपण बोलताना इंग्रजी शब्दांचा जो अनिर्बंध वापर करत आहोत, त्याला आळा घातला पाहिजे, ज्ञानदेवांनी आणि संत महंतांनी, मराठी भाषा प्रभुनी आणि साहित्यिकांनी सजवलेली मराठी भाषा टिकवायची असेल तर आपल्या…

Read More

बांद्यात ९ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन…

⚡बांदा ता.२८-: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ (गोवा), हिंदू एकता मंच, बांदा व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ९ मार्च रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी चौक येथील विठ्ठल मंदिर व्यापारी भुवनात सकाळी १० ते ४ दरम्यान शिबीर सुरू राहणार असल्याची माहिती शिबीर प्रमुख नीलेश सावंत यांनी येथे आयोजित पत्रकार…

Read More

कुडाळ मध्ये उद्यापासून वयस्कर खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा…

सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये ४५ वर्षावरील खेळाडूंचे १२ संघ सहभागी:सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनचे आयोजन.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १ आणि २ मार्च रोजी कुडाळ तहसील कार्यालयाच्या बाजूच्या मैदानावर ४५ वर्षावरील खेळाडूंची क्रिकेट स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यातल्या वैभववाडी वगळता उर्वरित सात तालुक्यातील ४५ वर्षे वयावरील १५८ खेळाडूंची १२ संघात विभागणी करण्यात…

Read More

वेंगुर्ल्यात २५ वर्षीय युवकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू…

⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला-राऊळवाडा येथील रहिवासी व वेंगुर्ला बाजारपेठमधील भाजी विक्रेता अतुल सुनील केरकर (२५) याचा २७ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. याबाबत वेंगुर्ला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल केरकर हा युवक वेंगुर्ला बाजारपेठ येथे भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. २७ फेब्रुवारी रोजी अतुल भाजी विक्रीच्या…

Read More

नेतर्डे कालव्याचं काम पूर्ण न झाल्याने संजू परब व प्रमोद कामत आक्रमक…

तिलारी कार्यालयात धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना विचारला जाब: दिलेल्या तारखेपर्यंत काम पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फसणार; संजू परब यांचा इशारा… ⚡सावंतवाडी ता.२८-: येथील नेतर्डे कालव्याचं काम गेल्या सहा वर्षापासून अपूर्ण असल्याने आज संजू परब यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिलारी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी संजू परब व प्रमोद कामत यांनी…

Read More

माजी पालकमंत्र्यांना लाच ऑफर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई कधी..?

मनसे उपाध्यक्ष कुणाल मांजरेकर यांचा सवाल:कारवाई न झाल्यास एसीबी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.. कुडाळ : माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांना दहा कोटी रुपये लाच ऑफर करणाऱ्या भ्रष्ट अधीकाऱ्यावर सहा महिने झाले तरी अद्याप पर्यंत एसीबी सिंधुदुर्ग मार्फत कोणतीही कारवाई झालेली नाही. येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास लाचलुचपत विभाग सिंधुदुर्ग यांना जाग आणण्यासाठी कार्यालयासमोर…

Read More
You cannot copy content of this page