विद्यार्थ्यांनी कीर्तीवंत होतानाच आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे…
सायली गुरव:वाघेरी गुरववाडी शिक्षणप्रेमी व गुरव बांधवांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.. ⚡कणकवली ता.०२-: सध्याचे स्पर्धेचे युग आहे. या युगात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रमांची जोड द्यायला हवी. विद्यार्थ्यांनी नियोजनबध्द अभ्यास करायला हवा. यशवंत विद्यार्थ्यांनी कीर्तीवंत होतानाच आपल्या गावाचे पर्यायाने देशाचे नाव उज्ज्वल करावे.असे आवाहन अखिल गुरव समाज महीला जिल्हाध्यक्षा तथा कणकवली केंद्र शाळा मुख्याध्यापिका…
