सरकारच्या जनकल्याणकारी योजना तळागळातील जनतेपर्यत पोहचवा…
आमदार निलेश राणे:मालवण पंचायत समिती महा आवास अभियान तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण ⚡मालवण ता.२८-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रसरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे सर्वासामान्य जनतेचे सरकार आहे. विकासनिधी सोबत हजारो कोटी निधी जनकल्याणकारी योजनांसाठी मंजूर होत आहे. या योजना तळागळातील जनतेपर्यत पोहचत असताना कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहता नये. याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष…
