आघाडीचे तिघाडीच्या सरकारने कोकणावर अन्याय केला- आ.रविंद्र चव्हाण…
ठाकरे सरकार एक वर्षाच्या परीक्षेत नापास झाले; जिल्हा बँकेत राजकीय दृष्ट्या चुकीच्या पद्धतीने नोकर भरती. *ð«कणकवली दि.३०-:* महाराष्ट्रात तिघाडीच्या सरकारमध्ये आघाडी नसून बिघाडी आहे. महाराष्ट्र अधोगतीकडे या सरकारने नेला.त्याउलट गेल्या ५ वर्षात फडणवीस सरकारने राज्यात काम मोठे उभे राहिले.उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढली,चांगलं काम केलं होत.नागरिकांना जी कोरोना काळात थेट मदत झाली,त्याचे काम आमच्या सरकारने केले…
