माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रात अव्वलस्थानी
माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रात अव्वलस्थानी *ð«कणकवली दि.१०-:* कणकवली नगरपंचायतीने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून माझी वसुंधरा अभियान 2020 – 21 मध्ये महाराष्ट्र राज्यात कणकवली नगरपंचायतने अव्वल स्थान मिळवले आहे. राज्यभरातील 132 नगरपंचायतीनी या अभियानात सहभाग घेतला होता.कणकवली नगरपंचायत 38 व्या क्रमांकावर आपली छाप उमटवली आहे. या अभियानात भूमि, वायू, जल, अग्नी व आकाश या…
