सावंतवाडी शहरातील विकासकामांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती *💫सावंतवाडी दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत आणि स्थानिक आमदार दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी येथील जिल्हा नियोजन आणि नगरोत्थानच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांची भूमिपूजन आज करण्यात आली आहेत. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते, सावंतवाडीचे…

Read More

समाजसेवक सुनील नारकर यांना ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार जाहीर

कोल्हापुर येथील आविष्कार फाउंडेशनचे मिळाले पत्र उद्या वितरण *💫वैभववाडी दि.२५-:* भुईबावडा गावचे सुपुत्र समाजसेवक सुनिल नारकर यांना ‘आविष्कार फाऊंडेशन’ कोल्हापूर या संस्थेने ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार’ जाहीर केला आहे. नुकतेच पुरस्कार निवडीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. २६ जून रोजी शाहू जयंती दिवशी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वच…

Read More

छत्रपती शाहु महारांच्या जयंती दिवशी मागासवर्गीयांचे पदोन्नती आदेश निर्गमित करा

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांना निवेदन *💫कणकवली दि.२५-:* छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाचे छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांना सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या आरक्षणाच्या निर्णया दिवशी आपल्या राज्यात मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबतचे आदेश 26 जुन 2021 रोजी निर्मित करावा आणि पुरोगामी शिव – शाहुंचा वारसा पुढे चालू ठेवावा अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने मागणी करण्यात आली. कास्ट्राईब…

Read More

कणकवलीत 28 रोजी मनसे करणार घंटानाद

तक्रार करूनही खाजगी कोविड केंद्रचालकांवर कारवाई नाही:दया मेस्त्री *💫कणकवली दि.२५-:* कोरोना महामारीत खाजगी कोविड केंद्र यांनी जनतेची लूटमार चालविली असून तक्रार करूनही खाजगी कोविड केंद्रचालक प्रमुखांवर कोणतीही कारवाई नाही. त्यामुळे 28 जून 2021रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभागीय दंडाधिकारी कार्याल्यासमोर घंटा करून संबंधित शासकीय यंत्रणेला जाग आणुन रुग्णांच्या चाललेल्या लूटमारीला नक्कीच आळा घालणार असल्याचा इशारा मनसे…

Read More

व्हायरल व्हिडिओ गतवर्षीचा

लॉकडाऊन बाबत सोशल मिडियावर फिरत असलेल्या व्हिडिओबाबत पालकमंत्री सामंत यांचे स्पष्टीकरण *💫सावंतवाडी-:* जिल्ह्यात १ जुलै पासून ८ – १० दिवस लॉक डाऊन लावण्यात येणार असल्याचा एक व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडिया वर फिरत असून, असा कोणताही निर्णय पालकमंत्री म्हणून मी घेतला नाही आहे. तो व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून, जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हे कोणीतरी षड्यंत्र…

Read More

पोलिसाशी हुज्जत

एका विरोधात विजयदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल देवगड : प्रतिनिधी पडेल कॅन्टिन येथे ड्युटीवर असणा-या पोलिसांशी मद्यप्राशन करून हुज्जत घालणा-या पुरळ हुर्शी  येथील एका युवकाविरूध्द विजयदूर्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हुर्शी येथील एक २४ वर्षीय युवक शुक्रवारी सकाळी ११ वा.सुमारास पडेल कॅन्टिन येथे मद्यप्राशन करून आरडाओरडा करीत होता.यावेळी पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्यांनी पोलिसांशी…

Read More

दीपक केसरकर यांनीच जिल्ह्यात जास्त निधी आणला

पालकमंत्री उदय सामंत: सावंतवाडीत जागा हस्तांतरण अभावी कामे रखडली *💫सावंतवाडी दि.२५ विनय वाडकर-:* जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून देण्याचे श्रेय माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांचे आहे. त्यांनी पालकमंत्री असताना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात निधी आणला होता. परंतु तो काही ठिकाणी खर्च न झाल्याने परत गेला आहे. तसेच शहरातील विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला असून देखील…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ६३ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२५ -:* सावंतवाडी तालुक्यात आज ६३ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १५ तर ग्रामीण भागात ४८ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

विकासकामांत राजकरण आणि तडजोड आपण करीत नाही

पालक्कमंत्री भेटीवेळी संजू परब यांचे विधान *💫सावंतवाडी दि.२५-:* विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण आणि तडजोड आपण करत नाही. तसेच राजकारणात वाद विवाद असतात. त्या वादाला विकास कामात थारा नसतो असे स्पष्टीकरण आज सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी नगरपालिकेत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या भेटीवेळी केले आहे. सावंतवाडी शहरात मंजूर झालेल्या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी…

Read More

राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य दूरगामी परिणाम करणारे

सामाजिक सुधारणांसोबतच स्वतंत्र भारताचा भक्कम पाया रचला-:श्रीराम पचिंद्रे *💫ओरोस दि.२५-:* राजर्षी शाहू महाराज हे लोकोत्तर व्यक्तीमत्व होते. समाज सुधाराणांचा वसा पुढे नेतानाच त्यांनी स्वतंत्र भारताचा भक्कम पाय निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य म्हणजे दूरगामी परिणाम करणारे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक व इतिहास अभ्यासक श्रीराम पचिंद्रे यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू माहाराज यांच्या…

Read More
You cannot copy content of this page