рд╕рдВрд╕рд╛рд░рд╛рдЪреЗ рдирд┐рдпреЛрдЬрди рдХрд░рдгреЗ рдорд╣рддреНрд╡рд╛рдЪреЗ
मुंबईतील मिलेनियल मॅरेंज कोच सौ. लीना परांजपे यांचे यांचे प्रतिपादन मालवण (प्रतिनिधी) लग्न हे एका दिवसाचे आणि दोन कुटुंबाचे असते. मात्र संसार हा दोघांचा आणि आयुष्यभराचा असतो. लग्नाचा निर्णय हा दोघांचा असतो त्यामुळे सर्व गोष्टी सांभाळत संसार करण्याची तयारी दोघांचीही असली पाहिजे, म्हणूनच संसाराचे नियोजन करणे महत्वाचे असते असे प्रतिपादन मुंबईतील मिलेनियल मॅरेज कोच सौ….
