घाम फुटला म्हणून पत्रकार परिषद घेतली’,

राणेंचा राऊतांवर घणाघाती ‘प्रहार’ मुंबई संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे मैदानात उतरले आहे. ‘चुकीच्या कामामुळे घाबरुन त्यांना घाम फुटला होता, हे सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली आहेत.’ असं म्हणत नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले…

Read More

वसुंधरा विज्ञान केंद्राच्या जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेत कुणकेरी शाळेचे यश

सावंतवाडी ता.१६-:* वसुंधरा विज्ञान केंद्र नेरूरपार कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेरी नंबर 1च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष राजन मडवळ, मुख्याध्यापक विठ्ठल कदम, शिक्षक पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले ओझोन वायूविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित ओझोन वायू पृथ्वीचा रक्षक या निबंध…

Read More

संतोष परब हल्लाप्रकरणी गोट्या सावंत यांना न्यायालयीन कोठडी

कणकवली ता.१६-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक दरम्यान सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना कणकवली न्यायालयाने १६ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली होती.त्यानुसार त्यांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने पुन्हा दुपारी कणकवली न्यायालयात पोलीस हजर केले असता २ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी…

Read More

राष्ट्रवादी महिला व्यापार व उद्योग विभागातर्फे वृक्षारोपण

कणकवली ता.१६-: राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष व जल संपदामंत्री ना.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी महिला व्यापार व उद्योग विभागाच्या तालुका अध्यक्ष सौ.रिया भांबुरे यांनी वृक्षारोपण केले. पर्यावरणदृष्ट्या अत्यंत आवश्यक असणाऱ्या अशा वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली. त्यात आंबा, वड, काजू, पिंपळ ही आरोग्यदायी वृक्षांची लागवड केली. यावेळी पक्षाच्या इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Read More

खारेपाटण येथे आलेल्या प पू स्वभावसागरजी महाराज यांचे प्रवचन संपन्न

जैन बांधवांनी घेतले आशीर्वाद देवगड ता.१६-: जैन समाजाचे प.पु.१०८ स्वभावसागरजी महाराज यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी नियमित समाज बांधवांना प्रवचन दिले .त्यांचे केशलोच कार्यक्रम दि .१४ फेब्रु रोजी खारेपाटण येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.या निमित्ताने बहुसंख्य जैन समाज बांधवानी त्यांचे आशीर्वाद घेतले. प.पु.१०८ स्वभावसागरजी महाराज यांच्या खारेपाटण येथील वास्तव्यात त्यांचे उपस्थितीत खारेपाटण जीन मंदिरात भगवान…

Read More

एसटी संपामुळे बाजारपेठत मंदी

तोडगा काढून संप मिटवावा;देवगड व्यापारी संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र देवगड ता.१६-: रापम कामगारांचा गेली तीन महिने संप दुखवटा सुरू असल्याने स्थानिक बाजारपेठेत मंदी निर्माण झाली आहे .तसेच ग्रामीण भागातील छोटे व्यापारी प्रवासी ,विद्यार्थी यांची गैरसोय झाली असून स्थानिक व्यापार मंदावला आहे.या संपावर तात्काळ तोडगा काढण्यात येऊन जनतेची प्रवासी वर्गाची गैरसोय दूर करून एसटी सेवा पूर्ववत करावी…

Read More

शिवजयंती निमित्त महिषासुर जन्म नाट्यप्रयोगाचे आयोजन…

दोडामार्ग ता.१६-: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन दोडामार्ग तालुक्यातील नवोदित दशावतार कलाकारांचा “महिषासुर जन्म” हा नाट्यप्रयोग आयोजित कऱण्यात आला आहे. हा नाट्य प्रयोग २०फेब्रुवारी रोजी आयनोडे झरेबांबर येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात रात्री ८:०० वाजता होणार आहे. या नाट्यप्रयोगाला मोठ्या संख्येने व शासनाने घालून दिलेले कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहाण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या…

Read More

ज्येष्ठ नागरिक व तरुण पिढीत समजूतदारपणा महत्त्वाचा-:अँड. शशांक मराठे

वेंगुर्ला प्रतिनिधी – कौटुंबिक वादातून समन्वय साधण्यासाठी जे अनुभव आले त्याची उदाहरणे घेऊन तरुण पिढी व ज्येष्ठ नागरिक म्हणून आपापसात समजूतदारपणा घेऊन समस्या जाणून घेतल्यास समाजामध्ये आनंदी, सुखी जीवन जगण्यास मदत होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा समजूतदारपणा आणि तरुण पिढीची मदत यांचा मेळ घेतल्यास परिवार सुखी समृद्ध राहू शकतो, असे मत मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक म्हणून…

Read More

युवासेनेच्या सिंधुदुर्गातील कामाबद्दल आदित्य ठाकरेंकडून कौतुकोद्गार

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट कणकवली ता.१६-:* सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यावर व सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर संचालक म्हणून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्यानंतर कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी मुंबईत युवासेना प्रमुख व राज्याचे पर्यावरणमंत्री ना.आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी युवा सेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड…

Read More

कणकवलीत संत रविदास महाराज जयंती साजरी

कणकवली ता१६-: संत रविदास महाराज एक फार मोठे संत होऊन गेले. वाराणसी येथे जन्मलेले हे गुरू क्षत्रिय योद्धे होते. भारतीय धार्मिक परंपरेतील सतरा संतापैकी एक म्हणून त्यांचा समावेश आहे. जयंतीनिमित्त त्यांचे आचार, विचार आत्मसात करून समाजासाला दिशा देण्याचं काम करूया असे प्रतिपादन चर्मकार समाजाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ…

Read More
You cannot copy content of this page