Headlines

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्या होणार जल्लोष २०२२ पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन…

मालवण : (प्रतिनिधी) मालवण नगरपरिषदेच्या वतीने दांडी बीच येथे आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष २०२२” पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. तर रविवारी १५ मे रोजी सायंकाळी ६ ते ९ यावेळेत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे…

Read More

पर्यटन महोत्सवानिमित्त दांडी बीच येथे उद्या सायंकाळी पाककला स्पर्धेचे आयोजन…

मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपरिषद व डी पी डी सी च्या माध्यमातून मालवण दांडी बीच येथे आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवात भव्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक १३ मे २०२२ रोजी सायंकाळी चार वाजता दांडी बीच मालवण येथे हि पाककला स्पर्धा संपन्न होणार आहे. यामध्ये प्रथम तीन क्रमांकाना पारितोषिक देण्यात येणार असून विजेत्यांना…

Read More

डेगवेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना उल्हास देसाई परीवारातर्फे विविध पारितोषिके

बांदा ता.२१-:* सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा ग्रंथमित्र उल्हास बाबाजी देसाई आणि बंधू परीवारातर्फे माध्यमिक विद्यालय, डेगवे या शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीच्या पहिल्या क्रमांकाने उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी पारितोषिके देण्यासाठी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई…

Read More

महान शाळेला क्रीडा साहित्य भेट

*⚡मालवण ता.१२-:* महान गावचे सुपुत्र, उद्योजक अविनाश शिंदे यांनी महान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा क्रीडात्मक विकास व्हावा, या हेतूने नुकतेच क्रीडा साहित्य भेट दिले. आजी पार्वती शंकर शिंदे यांच्या स्मरणार्थ हे साहित्य भेट दिले. सरपंच श्रीमती महानकर, उपसरपंच सुहास साळुंखे, अविनाश शिंदे, शरद शिंदे, वसंत शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नीता चव्हाण, उपाध्यक्ष संतोष घाडी, निळकंठ…

Read More

माजी नगरसेवकाची अशीही कर्तव्यदक्षता…

अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या झाडाच्या मालकाची भेट घेऊन फांदी काढून सहकार्य करण्याची केली विनंती सावंतवाडी ता.१२-:* काल रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात मच्छी मार्केट जवळ इको बँक समोर असणाऱ्या जांभळाच्या झाडाची जांभळे रस्त्यावर पडून रस्ता गुळगुळीत झाल्याने दुचाकी स्लीप होऊन अपघात झाले होते. याबाबतची माहिती माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांना मिळताच त्यानी त्या ठिकाणी जाऊन त्या…

Read More

किरात‘ शताब्दी स्नेहमेळाव्याचे आयोजन

ख्यातनाम गीतकार गुरु ठाकूर यांची विशेष मुलाखत तर ‘आवाज चांदण्याचे‘ डॉ.प्रतिक गायकवाड यांची संगीत मैफल वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील ‘किरात‘ने जानेवारी २०२२मध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण केले असून या शताब्दी वर्षानिमित्त शनिवार दि.१४ मे रोजी शताब्दी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळव्यात विविध कार्यक्रमांसोबत वेंगुर्ल्याचे सुपुत्र व ख्यातनाम गीतकार गुरु ठाकूर यांची विशेष मुलाखत आणि युवा…

Read More

भगवती देवीचा १४ रोजी संप्रोक्षण विधी

*⚡वेंगुर्ला ता.१२-:* वेंगुर्ला-राजवाडा येथील श्री देवी भगवतीचा संप्रोक्षण विधी दि.१४ मे रोजी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंत संप्रोक्षण विधी, स्थल प्राकार शुद्धी, शांती सुक्त जप, आवाहित देवता पूजन, दुपारी १२.३० ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ६.३० क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सायं. ७ वा. जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ,…

Read More

कॅम्प-भटवाडी गणपती मंदिराचा वर्धापनदिन

वेंगुर्ला ता.१२-:* कॅम्प-भटवाडी येथील श्री गणपती मंदिराचा वर्धापनदिन सोहळा शनिवार दि.१४ मे रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा व रात्रौ ८ वा. सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, दोडामार्ग यांचा ‘शापमुक्त‘ हा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक कॅम्प-भटवाडी मित्रमंडळातर्फे केले आहे.

Read More

मेढा येथील मुरलीधर मंदिरात चंदनउटी पूजा संपन्न

मालवण ता.१२-:* मालवण मेढा येथील श्री मुरलीधर मंदिरात श्रीकृष्णाची चंदनउटी पूजा रविवारी संपन्न झाली. यावेळी श्रीकृष्णाला वस्त्रालंकार परिधान करून फुलांची आकर्षक आरास करून पूजा अर्चा करण्यात आली. तसेच यानिमित्त आंबा महोत्सव साजरा करून मूर्तीसमोर आंब्यांची आरास करण्यात आली होती. वैशाख महिन्यातील उन्हाळ्यामध्ये भगवंताला शांतता मिळावी म्हणून पूजेचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती पुरोहित दर्शन वझे…

Read More

आई वडिलांसोबत गुरुजनांबाबत ही कृतज्ञता बाळगली तरच जीवन सुजलाम सुफलाम होईल…

माजी मुख्याध्यापक वाय आर राजूरकर यांचे प्रतिपादन… मालवण ता.१२-:मालवण दि प्रतिनिधी ज्यांनी आपले जीवन सुसह्य केले अशा आई वडिलांबरोबरच गुरुजनांन विषयी कृतज्ञता प्रत्येकाने आपल्यामध्ये बाळगली पाहिजे तरच आपले जीवन सुजलाम सुफलाम बनेल असे प्रतिपादन भंडारी हायस्कूल मालवणचे माजी मुख्याध्यापक श्री. वाय. आर. राजूरकर यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलच्या सन १९९०-९१…

Read More
You cannot copy content of this page