Headlines

मसुरे भरतेश्वर मंदिराचा कलशारोहन उत्साहात

मसुरे गाव भक्तिरसात न्हाऊन निघाला मालवण दि प्रतिनिधी कोकणातील सर्वात मोठी गावराठी म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या मसुरे गावचे ग्रामदैवत, तीनशेसाठ खेड्यांचा अधिपती श्री भरतेश्वर मंदिराचा कलशारोहण सोहळा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भरतेश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात भक्तांचा मेळा भरून सारे मसुरे गाव भक्तिरसात न्हाऊन गेले होते. कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत…

Read More

नांदगाव सर्व्हिस रस्ते,मिडल कट प्रश्नी उपोषण आंदोलन स्थगित

कोळंबा मंदिरांनजीक होणार तात्पुरता मिडल कट कणकवली ता.१३-:* नांदगाव तिठा व ओटव फाटा येथील सर्व्हिस रस्ते करा,किंवा कोळंबा मंदिरांच्या समोर तात्पुरता मिडल कट द्यावा,या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रविराज ऊर्फ भाई मोरजकर यांच्यासह ग्रामस्थांनी आमरण उपोषण जाहीर केले होते.त्यानुसार मिडल कट येत्या दोन दिवसांत व सर्व्हिंस रस्ते होण्यासाठी नोटीस वाटप करण्याचे आश्वासन दिल्याने १४ मे रोजीचे…

Read More

कणकवली बिजलीनगरमध्ये नगराध्यक्ष नलावडे यांच्याकडून पाण्याची व्यवस्था

कणकवली ता.१३-:* कणकवली शहरात बिजलीनगर येथे गेले दोन दिवस भासत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तात्काळ याची दखल घेत बिजलीनगर वासियांना अग्निशमन बंबच्या टाक्याद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. कणकवली उबाळे मेडिकल कडील नाल्याचे काम करत असताना या ठिकाणची नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने ही समस्या निर्माण झाली होती. त्याची तातडीने दखल घेत नगराध्यक्ष…

Read More

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मनोज तोरस्कर

कणकवली ता.१३-:* ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मनोज तोरस्कर यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणीने ही निवड जाहीर केली आहे. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी मनोज तोरस्कर यांची निवड झाली असून त्यांनी गेल्या दीड वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा निरिक्षक म्हणून उत्तम कामगिरी बजावून संघटना वाढीसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल…

Read More

आरटीओ कॅम्प सुरू करण्याचे फुकाचे श्रेय भाजप घेत आहे

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांचा टोला सावंतवाडी ता.१३-:* कोरोनाच्या कालावधीत गेले दोन वर्ष बंद असलेल्या आरटीओ कॅम्प पूर्ववत सुरू करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वप्रथम लक्ष वेधण्यात आले होते. मात्र आता भाजपचे नगरसेवक आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून हा कॅम्प सुरू करण्यात आल्याचा खोटा दावा करून फुक्याचे श्रेय घेत असल्याचा टोला माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी लगावला…

Read More

गोव्याचे मुख्यमंत्री शनिवारी मालवण दौऱ्यावर ;

मालवण भाजप कार्यालयात होणार जाहीर सत्कार *⚡मालवण ता.१३-:* गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवार १४ मे रोजी मालवण दौऱ्यावर येत आहेत. दुपारी १२ वाजता ते भारतीय जनता पार्टी मालवण कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी भाजपा मालवण शहर व ग्रामीणच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि प्रभारी शहर मंडल…

Read More

सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार जाहीर…

*⚡सावंतवाडी ता.१३ विनय वाडकर-:* सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रात प्रभावीपणे पुरविलेल्या सर्व आवश्यक मूलभूत नागरी सुविधा व राबविलेल्या विविध शासकीय योजना तसेच नागरिक, कर्मचारी, पदाधिकारी व शासन यांचे समन्वयातून केलेल्या शासकीय कामकाजमुळे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना कोकण प्रशासकीय विभागातून सन २०२१-२२ या वर्षातील क वर्ग नगरपरिषद गटातून उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Read More

वराडकर हायस्कुल मुख्याध्यापक कांबळे यांचे निधन

अकाली निधनामुळे कट्टा पंचक्रोशीवर दुःखाचा डोंगर ओरोस-:मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कुल कट्टाचे मुख्याध्यापक नंदकुमार कृष्णा कांबळे (सध्या राहणार सिंधुदुर्गनगरी नवनगर वसाहत) यांचे आज सकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. सायंकाळी उशिरा कोल्हापूर जिल्ह्यातील चिमणे गावी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे ३१ मे २०२२ रोजी मुख्याध्यापक कांबळे हे सेवानिवृत्त होणार…

Read More

श्री देव खंडेश्वर मूर्तीची करण्यात आली प्राणप्रतिष्ठा …

आंबोली, ता.१३: कुंभवडे येथे श्री.देव खंडेश्वर मूर्ती ची आज सकाळी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.ब्राह्मण आणि शिमधडे आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी सोहळा करण्यात आला.तसेच इतर सातेरी भावई देवी प्राण प्रतिष्ठापना ,शिवलिंग,तसेच म्हारिंगण व सर्व देवदेवतांची पुनः प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.तीन दिवस हा सोहळा झाला दशावतारी नाटक देखील दोन दिवस ठेवण्यात आले…

Read More

परिवर्तन घडावे अशी अपेक्षा असली तरी तसे वेगळे घडतांना दिसत नाही: लोकनाथ यशवंत

अखंड लोकमंच कणकवली आयोजित मुक्त संवाद कार्यक्रम कणकवली ता.१३-:* समाजात गरिबीमुळे पसरलेले दुःख मोठे आहे.ते दुःख मी माझ्या कवितेतून मांडतो.खोटे बुरखे पांघरून क्रांतीची मशाल पेटवता येत नाही.त्यासाठी मनातुन हुंकार आला पाहिजे,”आता होऊन जाऊदे .”ची भावना मनात निर्माण झाली पाहिजे.मात्र अनेक साहित्यिकांना हे दुःख आणि त्यामागचे सूत्र जाणवत नाही.परिवर्तन घडावे अशी अपेक्षा असली तरी तसे वेगळे…

Read More
You cannot copy content of this page