Headlines

युवासेनेकडून खासदार अनिल देसाई यांचा सावंतवाडीत सत्कार…

सावंतवाडी ता.२७-:शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई हे शिवसेना संपर्क अभियानासाठी सिंधुदुर्गात आले असता आज सावंतवाडी येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात युवासेनेकडून त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे सागर नानोस्कर, रुची राऊत, तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवा सेना शहर प्रमुख विशाल सावंत, योगेश नाईक, विनायक सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

समुद्र किनारपट्टीवर पर्यटकांची सुरक्षा महत्वाची

किनारपट्टीवर पोलीस व तहसील प्रशासनाने संयुक्त गस्त घालत वॉच ठेवावा : पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडून तारकर्ली किनारपट्टीची पाहणी मालवण ता.२७-:* समुद्र किनारपट्टीवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असून समुद्र स्नानासाठीही मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रात उतरत आहेत. या पर्यटकांची सुरक्षा महत्वाची आहे. पोलीस व महसूल प्रशासनने किनारपट्टी भागात गस्त घालून तसेच अन्य उपाययोजना राबवत पर्यटकांवर लक्ष…

Read More

बांदा-गवळीटेम्ब गणपती विसर्जन साना व घाट पायऱ्या कामाचे भूमिपूजन

*⚡बांदा ता२७-:* आमदार दीपक केसरकर यांनी २५-१५ निधीतून बांदा -गवळीटेम्ब येथे गणपती विसर्जनासाठी मंजूर केलेल्या विसर्जन साना व घाट पायऱ्या कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक महादेव आईर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले. गेली कित्येक दिवस याठिकाणी पायऱ्या करण्याची मागणी होत होती. कामास प्रारंभ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. . यावेळी सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य…

Read More

शेर्ले-बांदा पुलाच्या भरावामुळे शेतीस धोका!

पावसाळ्यात परिसरात माती घुसणार : दखल न घेतल्यास भाजप आंदोलन छेडेल: संजू परब बांदा ता.२७:जीवन प्राधिकरणकडून शेर्ले येथे उभारण्यात आलेल्या शेर्ले-बांदा या पुलाचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे पावसाळ्यात परिसरात मातीचा भराव खचून शेत जमीन खराब होण्याची शक्यता आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी दिल्यानंतर भाजपचे पदाधिकारी तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत त्याठिकाणी धाव घेतली….

Read More

निवृत्त पोलिस निरीक्षक शंकरराव पाटील यांचे अपघाती दुःखद निधन…

सावंतवाडी ता.२७-:सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निवृत्त पोलिस निरीक्षक शंकरराव पाटील (६३, सध्या रा. पन्हाळा कोल्हापूर ) यांचे शुक्रवारी अपघाती निधन झाले. आपल्या ॲक्टिवा दुचाकीने जात असताना बोलेरो गाडीने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. शंकरराव पाटील हे ३१ मे २०१७ रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले होते. त्यानंतर ते आपल्या गावी…

Read More

फुक्याचे श्रेय घेणाऱ्या विरोधकांना जाब विचारा

माजी पालकमंत्री दीपक केसरकर : पात्रता नसलेले मातोश्री विरोधात बोलल्याने आता आरेला कारे होणार! सावंतवाडी ता.२७-: :* आजकाल कोणीही उठून मातोश्री विरोधात बोलत आहेत. अशा माणसांना बोलण्यासाठी उभं केलं जातं. बाळासाहेब असताना अशा माणसांनी हिम्मत केली नव्हती मात्र तीच माणसे बोलताना दिसतात. दिल्लीच तख्त नेहमीच महाराष्ट्राचा द्वेष करत आलय. त्यामुळे शिवसैनिकानी आता आरेला कारे केलं…

Read More

ब्लास्टिंगचा स्फोट झाला तर वाडीसमूळ नष्ट होईल

आमचे स्थलांतर करा ;कळसुली ग्रामस्थ झाले आक्रमक कणकवली ता.२७-:* कणकवली तालुक्यातील कळसुली गावात मोठ्या प्रमाणात क्रशर व्यवसाय चालतो आणि या क्रशर व्यवसायामुळे क्रशर मालक कधीही ब्लास्टिंग करून मोठा स्फोट करतात आणि याचा त्रास गावातील घरांना होत आहे.गावातील घरांना भेगा पडल्या आहेत. तसेच कानाला त्रास होत आहे.परिणामी गावातील लोकांच्या जीवितास धोका असल्याने आमचे स्थलांतर करा अशी…

Read More

मन की बातसाठी आमदार नितेश राणे यांचे नियोजन

प्रत्येक शक्ती केंद्रासह घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी सुद्धा होणार प्रक्षेपण कणकवली ता.२७-:* भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा “मन की बात” हा कार्यक्रम कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक शक्ती केंद्रावर आणि वाड्या- वस्ती मध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित केला जाणार आहे.त्याच बरोबर घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी सुद्धा प्रक्षेपण होणार आहे.याबाबतचे नियोजन मतदार संघाचे आमदार नितेश…

Read More

तीन तालुक्यांच्या मानगुटीवर बसलेला टोलनाका ओसरगावमधून हलवा

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांची मागणी कणकवली ता.२७-:* कणकवली देवगड वैभववाडी या तीन तालुक्यांच्या मानगुटीवर बसलेला टोल नाका ओसरगाव मधून हलवा अशी मागणी करत, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकरी व कार्यकर्त्यांसह ओसरगाव टोलनाक्यावर धडक दिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, कृषी सेल…

Read More

केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून काय वाटेल तो ससेमिरा लावा; नंतर गाठ शिवसेनेशीच…

खासदार अनिल देसाई यांचा इशारा; सर्व निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा … सावंतवाडी ता.२७-:* शिवसेना पक्षात शिस्त आणि ताकत आहे ही सांघिक ताकत दिल्लीश्वर ओळखून आहे, त्यामुळे आज केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून काय वाट्टेल तो ससेमिरा लावा, मात्र दिवस मोजकेच आहेत, सत्ता निघून गेल्यावर गाठ मात्र शिवसेनेची आहे त्यावेळी तुमची काय अवस्था होईल हे लक्षात ठेवा असा…

Read More
You cannot copy content of this page