सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना १०० टक्के टोलमाफी मिळायलाच हवी
राष्ट्रवादीची मागणी;अन्यथा जनआक्रोश निर्माण होईल कणकवली ता.०२-:* सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना १०० टक्के टोलमाफी मिळायलाच हवी . तसेच संपूर्ण महामार्गाचे काम होत नाही , तोपर्यंत कोणत्याही प्रकारे टोलवसूली करण्यात येऊ नये , अशी आमची मागणी आहे आमच्या मागणीचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करुन जिल्ह्याला टोलमाफी मिळवून द्यावी अन्यथा जनआक्रोश निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहिल . असा इशारा…
