Headlines

केंद्रप्रमुख सौ. स्नेहा लंगवे यांचा शाळेमार्फत माजी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांच्या हस्ते सत्कार

⚡सावंतवाडी ता.१४-: कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. भटवाडी शाळा नं. 6 मध्ये सावंतवाडी केंद्राच्या उत्साही, कार्यतत्पर, हरहुन्नरी गुणवत्तेचा ध्यास असणाऱ्या केंद्रप्रमुख सौ. स्नेहा लंगवे यांचा सेवानिवृत्ती निमित्त नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर, शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, शाळेच्या अध्यक्षा अनिशा राणे व उपाध्यक्ष…

Read More

शेर्ले-कास रस्त्यासाठी 20 रोजी ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

⚡बांदा ता.१४-: शेर्ले-कास रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सदर रस्त्याचा प्रस्ताव मंजुरी करिता पाठविला असून गेले वीस दिवस प्रलंबित आहे. येत्या 19 एप्रिल पर्यंत कामाचा प्रारंभ आदेश न झाल्यास सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कास सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला आहे. पावसाळ्यापूर्वी कास-शेर्ले खड्डेमय…

Read More

सावंतवाडी राष्ट्रवादी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.१४-: तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी पार्टी कार्यालय मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. याप्रसंगी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर महिला शहराध्यक्ष एड. सायली दुभाषी व्यापार कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान अल्पसंख्यांक उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू तालुका उपाध्यक्ष पावती स्पर्धा चिटणीस राकेश निवगी सौ मारिता फर्नांडिस सौ पूजा दळवी आदी…

Read More

मच्छी मार्केट भागात ‘आनंदाचा शिधा’ वाटप

माजी नगरसेवक नासीर शेख यांचा पुढाकार ⚡सावंतवाडी ता.१४-; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘ आनंदाचा शिधा ‘ वाटप आज मच्छी मार्केट परिसर भागात माजी नगरसेवक नासिर शेख यांच्या पुढाकारातून करण्यात आले. दरम्यान येथील भटवाडी व बाहेरच्या वाड्यातील रेशन कार्डधारकांनी याचा लाभ घ्यावा, असे आव्हाने माजी नगरसेवक नासिर शेख यांनी केले आहे.

Read More

थोर पुरुषांची नावे वापरून गाईंची गैर प्रकारे वाहतूक रोखावी

राष्ट्रीय संघटनेचे पोलिसांना निवेदन ⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठया प्रमाणात गाई व गुरे याची वाहतूक होत आहे. कणकवली या ठिकाणी एका आयशर गाडीतून गाईची कोबून वाहतूक होत होती ही वाहतूक गौप्रकारे होत होती. ही गाडी पकडण्यात आली आहे.सदर आयशर गाडीवर छत्रपती तसेच छावा या शब्दाचा वापर केला होता इतिहासिक थोर पुरुषांची नावे वापरून हे चूकीचे…

Read More

न्हावेलीत गव्यांकडून शेती बागायतीचे नुकसान

⚡बांदा ता.१४-: न्हावेलीत गव्यांनी शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या भर वस्तीत गव्यांच्या कळपाकडून शेतीत शिरल्याने बागायतीचे लाखोंचे नुकसान झाले. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात सर्रासपणे गव्यांचा वावर होत असल्याने वनविभाग याकडे लक्ष कधी देणार असा सवाल शेतकऱ्यांमधून होत आहे. न्हावेली (विवरवाडी) येथे सध्या गव्या रेड्यानी शेतकरी, बागायतदार यांची झोपच उडविली…

Read More

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज सिंधुदुर्गात…

⚡सावंतवाडी ता.१४-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे

Read More

सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, सर्वसमावेशक नेतृत्व म्हणजे “जीजी”

⚡कणकवली ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध पक्षांमध्ये आणि अनेक संघटनांमध्ये बरेच नेते कार्यरत असतात. त्यातील काही नेते हे एखाद्या विषयापुरते प्रकाशझोतात येतात. त्यांना प्रसिद्धीसुद्धा मिळत असते परंतु काही काळाने त्यांची पक्षातच हळूहळू पीछेहाट होत असते. कारण सर्व प्रकारचे नेतृत्व देण्यात ते कमी पडत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र चॅनल कडून घेण्यात आला हा धावता आढावा. मात्र…

Read More

देवगड नगरपंचायतीच्या कामगारांचे कामबंद आंदोलन

देवगड ता.१३-:देवगड जामसंडे नगरपंचायत मधील ३० सफाई कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन केल्यामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील कचरा संकलन करण्याचे काम पूर्णतःठप्प झाले आहे. मक्तेदाराने अचानक पगारात सुमारे १५००/-(दीड हजार) रुपये कपात केल्याने हे काम बंद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी बोलताना दिली. देवगड जामसंडे नगरपंचायतीमार्फत मक्तेदाराला सफाई कामगारांच्या पगाराची रक्कम…

Read More

अजित पवार यांनी काजू बी ला हमी भाव देण्याची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली मागणी

अर्चना घारे परब यांनी पवार यांच्याकडे दिले होते निवेदन सावंतवाडी :राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष सौ.अर्चना घारे यांनी काजू बी च्या हमीभावासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे लक्ष वेधल्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना काजू दिला हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली आहे.तळ कोकणातील शेतकरी प्रामुख्याने काजू बी , सुपारी, नारळ उत्पादनावर अवलंबून आहे. या…

Read More
You cannot copy content of this page