तांबोळीत विजेचा लपंडाव; ग्रामस्थ संतप्त
गणेशोत्सवापूर्वी वीजपुरवठा सुरळीत न केल्यास बांदा महावितरण कार्यालयावर धडक देण्याचा इशारा बांदा/प्रतिनिधीतांबोळी गावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असून, वारंवार वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. काल गोकुळाष्टमीच्या दिवशीही दिवसभर वीज गायब राहिल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली. विशेषतः उपवासाचा स्वयंपाक करताना गृहिणींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर…
