पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात …
आंबा व काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा :35 हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ ,माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती.. ⚡कणकवली ता.१८-: मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन 2025-26 च्या आंबा व काजू फळपीक विमा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 35 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 86 कोटींच्या आंबा-काजू विमा…
