Headlines

माऊली मित्रमंडळातर्फे डाॅ. आंबेडकर जयंती साजरी…

⚡कणकवली ता.१५-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आप्पासाहेब पटवर्धन चौकात माऊली मित्रमंडळातर्फे साजरी करण्यात आली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, भगवान कासले, अविनाश गावडे, प्रदीप जाधव, प्रसाद पाताडे, बाबुराव घाडीगावकर, सिद्धार्थ वरवडेकर, रविकांत वरवडेकर, राजेंद्र जाधव, काशिनाथ जाधव, बापू जाधव, हरिश्‍चंद्र जाधव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थितांनी…

Read More

राष्ट्रहिताच्या कार्यात प्रत्येकाने योगदान द्यावे…

अजयकुमार सर्वगोड यांचे प्रतिपादन ः सोनगेवाडीत आंबेडकर जयंती साजरी.. ⚡कणकवली ता.१५-: देशात आर्थिक, राजकीय, सामाजिक समता प्रस्थापित करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. राष्ट्रहिताच्या कार्यात देशातील प्रत्येक नागरिकाने आपले योगदान दिले पाहिजे, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी व्यक्त केली.डॉ. बाबासाहेब…

Read More

माडखोल फौजदारवाडी येथे अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

११ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त: सावंतवाडीतील एक ताब्यात.. ⚡बांदा ता.१४-: माडखोल फौजदारवाडी येथील पावणाई मंदिर जवळ गोव्यातून येणाऱ्या मोटारीवर अबकारी खात्याच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने कारवाई केली. या कारवाईत ४ लाख ८६ हजार रुपयांची दारू व ६ लाख ५० हजारची कार असा एकूण ११ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू…

Read More

विनायक राऊत यांच्या विजयासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करणार…

काँग्रेसच्या बैठकीत निर्णय; डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…* ⚡सावंतवाडी,ता.१४: लोकसभा निवडणुकीत कोणतेही मतभेद न बाळगता महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना विजयी करण्यासाठी एकमताने सर्व स्तरांवर प्रयत्न करण्याचा एकमुखी ठराव सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे

Read More

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी…

सतीश आचरेकर:या निवडणुकीसाठी नवीन चेहरा हवा अशी सर्वसामान्यांची इच्छा.. ⚡मालवण ता.१४-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेनेतून किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी, त्यांना धनुष्यबाण हीच निशाणी मिळावी, अशी आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. सामंत यांना उमेदवारी मिळाल्यास साडे तीन लाखाच्या मताधिक्क्याने त्यांचा विजय होईल, असा आम्हाला विश्वास आहे, असे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते…

Read More

जानवलीतील अपघात युवकाचा मृत्यू…

कणकवली ः मुंबई-गोवा महामार्गावरून रस्ता क्राॅस करीत असताना अज्ञात वाहनाने पाचदारी माय-लेकाला धडक दिली. शरदचंद्र रामचंद्र जाधव (47) व मंगला रामचंद्र जाधव (70, दोघे रा. जानवली-बौद्धवाडी) अशी अपघातग्रस्तांची नावे आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर वाहन चालकाने धूम ठोकली. दरम्यान, शरदचंद्र याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगला जाधव या देवगड येथील आपल्या…

Read More

भाजप युवा मोर्चाने केले डॉ आंबेडकर यांना अभिवादन…

मालवण दि प्रतिनिधीभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त आज मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर व रोहन पेंडूरकर यांच्या सहित अन्य सहकार्य व भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले…

Read More

राजकोट किल्ला 20 एप्रिल पर्यत पर्यटकांसाठी बंद…

⚡मालवण ता.१४-:मान्सून पूर्व देखभाल कामांसाठी राजकोट किल्ला 20 एप्रिल पर्यत पर्यटकांसाठी बंद रहाणार आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे. नौदल विभागाच्या वतीने राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्राथमिक देखभाल केली जात आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, 20 एप्रिल पर्यत राजकोट किल्ला पर्यटनासाठी बंद…

Read More

राज्यघटनेमुळेच महिला व शोषितांना सन्मानाचे जगणे – अॅड.सुषमा प्रभूखानोलकर…

⚡वेंगुर्ला ता.१४-: डॉ.आंबेडकर हे संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. त्यांनी देशाला दिलेली लोकशाही जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना म्हणून गणली गेली आहे. त्यांच्यामुळेच आज महिला व शोषित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी केले.

Read More

शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश वाळके यांचे निधन…

⚡कणकवली ता.१४-: शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश भालचंद्र वाळके ( ५२ रा. मूळ रा. सावंतवाडी, सध्या रा. शिवडाव-मांगरवाडी, मूळ रा. सावंतवाडी ) यांचे शनिवारी निधन झाले. राजेश वाळके हे काही निमित्त मुंबई गेले होते. तेथून येताना ते प्रवासामध्ये बेशुद्ध पडले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्याठिकाणी उपचारदारम्यान त्यांच्या मृत्यू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजेश…

Read More
You cannot copy content of this page