ग्रीन रिफायनरीला विरोध झाला नसता तर पेट्रोल-डिझेल टंचाई नागरिकांना सहन करावे लागले नसते…
बबन साळगावकर यांचे मत; दूरदृष्टीअभावी निर्णय न झाल्याची व्यक्त केली खंत.. ⚡सावंतवाडी ता.२७-:ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला असता, तर आज निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागले नसते, असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, ग्रीन रिफायनरीसारख्या मोठ्या आणि दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पाला त्या वेळी योग्य पाठबळ…
