गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क राहणे आवश्यक…
⚡कणकवली ता.३१-: तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी व वाहने दाखल होत असतात. त्यासाठी योग्य नियोजन संबंधित विभागाने करण्याची गरज आहे. रा.प. महामंडळाने प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यांतर्गत वाहतूक तसेच रेल्वे स्टेशनवरून गरजेनुसार बसस्थानक अथवा प्रवासी उपलब्धतेनुसार गावापर्यंतची वाहतूक करण्याचे नियोजन करावे, रिक्षा चालकांकडून भाडे नाकारणे अथवा जादा भाडे तक्रार…
